
कोल्हापूर – लव्ह जिहाद विरोधात कायद्याची मागणी आम्ही करत आहोत. सामान्य लोकांनाही याची माहिती व्हावी, यासाठी व्याख्याने आणि प्रबोधन यांद्वारे प्रयत्न केला जात आहे. हिंदु समाज धर्म परिवर्तनासाठी कुणावरही बळजोरी करत नाही. धर्मांतर विरोधात चालू असलेली लढाई सोपी नाही. लव्ह जिहाद करण्यासाठी मुसलमान तरुणांना लाखो-करोडो रुपये दिले जातात. त्यामुळे यापुढील काळात महाराष्ट्र लव्ह जिहादमुक्त करून महाराष्ट्रात सर्वांत कडक धर्मांतरविरोधी कायदा करणार आहे, अशी माहिती भाजपचे आमदार श्री. नितेश राणे यांनी दिली. ते कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होते.
१. औरंगाबादचे नाव पालटल्यानंतर स्टेट्सच्या माध्यमातून वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही.
२. परदेशात जाऊन देशाची अपकीर्ती करणार्या राहुल गांधींवर कसाबप्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा आणि राहुल गांधींना पाकिस्तानात पाठवा.
३. सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रात लँड जिहाद चालू आहे. अनधिकृत धार्मिक स्थळे उभी करायची आणि हिंदूंना तेथून निघून जाण्यास भाग पाडायचे, असे प्रकार चालू आहेत.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !