पाकिस्तानचे संरक्षण, विकास आणि समृद्धी, हे अल्लाचेच दायित्व ! – पाकचे अर्थमंत्री इशक दार
इशक दार म्हणाले की, आधीच्या सरकारने केलेल्या चुकांचा फटका पाकिस्तानला सहन करावा लागत आहे.
इशक दार म्हणाले की, आधीच्या सरकारने केलेल्या चुकांचा फटका पाकिस्तानला सहन करावा लागत आहे.
राज्यातील मुरैना जिल्ह्यातील अंबाह क्षेत्राच्या अंतर्गत येणार्या खडियाहार येथे वास्तव्य करणार्या सलीम खान नामक एका वृद्ध व्यक्तीने हिंदु धर्मात प्रवेश केला. त्यांचे ‘बाबा सुखराम दास’ असे नामकरण करण्यात आले.
पुणे येथे येशूचे रक्त म्हणून द्राक्षाचा रस दिला जात होता. अशा प्रकारे हिंदूंची फसवणूक करून धर्मांतरित केले जात आहे. हे थांबवणे प्रत्येक हिंदूचे दायित्व आहे.
भारतात सर्व धर्मियांना हिंदु धर्मग्रंथांचा अभ्यास करण्याचा कायदा करण्याचे धाडस भारतातील एकतरी सरकार करू शकेल का ?
याविषयी भारत सरकारने बांगलादेश सरकारकडे विचारणा केली पाहिजे आणि हा आदेश मागे घेण्यास भाग पाडले पाहिजे
मुसलमान प्रियकर आदिल खान दुर्रानी याच्या समवेत मी निकाह केला आहे. आमच्यात धर्म नाही. आदिलने माझे नाव ‘फातिमा’ ठेवले आहे, असे अभिनेत्री राखी सावंत हिने सांगून इस्लाम धर्म स्वीकारल्याचे मान्य केले आहे.
‘हिंदु आतंकवाद’ अस्तित्वातच नाही मात्र ‘इस्लामी आतंकवाद’ अस्तित्वात आहे आणि जगभरातील निरपराध लोकांना ठार मारून ते जगाला त्रास देत आहेत.
यातून चंद्रशेखर यांची हिंदुद्वेषी मानसिकता स्पष्ट होते ! एका धोरणाद्वारे ते हिंदु धर्माची अपकीर्ती करून अन्य धर्मियांच्या मतांसाठी त्यांच्या धर्माचे कौतुक करत आहेत. जोपर्यंत बिहारमधील हिंदू संघटित होत नाहीत, तोपर्यंत अशा प्रकारचे राजकारण चालूच रहाणार आहे !
दौंड भारतात आहे कि पाकिस्तानात ? अशा घटना घडत असतील, तर सरकारने त्वरित या प्रकरणात हस्तक्षेप करून संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !
‘राखी सावंत हिलाही इस्लाम धर्म स्वीकारावा लागला; कारण तिने एका मुसलमान व्यक्तीशी निकाह केला. इतर धर्मांप्रमाणेच इस्लामचाही विकास झाला पाहिजे. मुसलमान आणि मुसलमानेतर यांनीही विवाह स्वीकारले पाहिजे.’