(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या आयोजकांवर कारवाई करा ! – एस्.डी.पी.आय.
भारताला ‘इस्लामी देश’ बनवण्याच्या जिहाद्यांच्या ध्येयाविषयी ‘ब्र’ही न काढणारे हिंदु राष्ट्राला विरोध करतात, हे लक्षात घ्या !
भारताला ‘इस्लामी देश’ बनवण्याच्या जिहाद्यांच्या ध्येयाविषयी ‘ब्र’ही न काढणारे हिंदु राष्ट्राला विरोध करतात, हे लक्षात घ्या !
मंगळुरू येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस उपायुक्तांना निवेदन !
हिंदु राष्ट्राच्या नावाने होणार्या सभेला जिहादी संघटना, पक्ष आणि नेते यांचा जळफळाट होणार, यात शंका नाही; मात्र राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्यानुसारच ही सभा होत असल्याने कुणी कितीही आदळआपट केली, यावर काहीही परिणाम होणार नाही !
हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. त्याला कायदाद्रोह म्हणणे हाच कायदाद्रोह आहे !
मदरशांना शासकीय अनुदान दिले जाते, कॉन्व्हेंट शाळांत बायबल शिकवले जाते आणि त्यांनाही अनुदान मिळते; मात्र वेदपाठशाळा किंवा गुरुकुल यांसाठी सरकारी अनुदान मिळू शकत नाही. राज्यघटनेद्वारेच होणारा हा अन्याय तुम्हाला मान्य आहे का ?
आपण ‘भगवद्गीते’तील ज्ञान आचरणात आणणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यात सांगितलेले धर्मसंस्थापनेचे कार्य करण्यासाठी, म्हणजेच भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे, असे उद्गार स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेत काढले.
गेले एक मास या सभेचा प्रचार-प्रसार कार्य कणकवली, मालवण आणि देवगड या तालुक्यांत चालू आहे. या कार्याला समाजातील सर्वच स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे, त्याचा संक्षिप्त आणि चित्रमय वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.
‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदु राष्ट्र-हिंदु राष्ट्र’ अशा गगनभेदी घोषणांनी तालुक्यातील आचरा, वायंगणी परीसर दुमदुमून गेला.
हिंदूंच्या राष्ट्रकार्याला होणारा विरोध करण्याचे धैर्य समाजकंटकांना होणे, हे हिंदुत्वनिष्ठ शासनाच्या काळात अपेक्षित नाही !
हिंदु तरुणींना मुसलमान तरुण फसवून त्यांच्याशी निकाह करत आहेत. हिंदूंचा वंश संपवण्यासाठी हे कारस्थान रचले आहे. हिंदु तरुणींमध्ये धर्मप्रेम निर्माण करणे काळाची आवश्यकता आहे.