(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या आयोजकांवर कारवाई करा ! – एस्.डी.पी.आय.

भारताला ‘इस्लामी देश’ बनवण्याच्या जिहाद्यांच्या ध्येयाविषयी ‘ब्र’ही न काढणारे हिंदु राष्ट्राला विरोध करतात, हे लक्षात घ्या !

सभेविषयी अपप्रचार आणि जातीय तेढ निर्माण करणार्‍या एस्.डी.पी.आय. विरुद्ध कायदेशीर कारवाई करा !

मंगळुरू येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला विरोध केल्याच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस उपायुक्तांना निवेदन !

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमती देऊ नये !’ – सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.)

हिंदु राष्ट्राच्या नावाने होणार्‍या सभेला जिहादी संघटना, पक्ष आणि नेते यांचा जळफळाट होणार, यात शंका नाही; मात्र राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्यानुसारच ही सभा होत असल्याने कुणी कितीही आदळआपट केली, यावर काहीही परिणाम होणार नाही !

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्रचा आग्रह धरणे म्हणजे कायदाद्रोह !’ – रियाझ फरंगीपेठ, सोशल डेमोक्रॅटिक ऑफ इंडियाचे नेते

हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. त्याला कायदाद्रोह म्हणणे हाच कायदाद्रोह आहे !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे हिंदु राष्ट्र असेल ! – सद्गुरु स्वाती खाडये

मदरशांना शासकीय अनुदान दिले जाते, कॉन्व्हेंट शाळांत बायबल शिकवले जाते आणि त्यांनाही अनुदान मिळते; मात्र वेदपाठशाळा किंवा गुरुकुल यांसाठी सरकारी अनुदान मिळू शकत नाही. राज्यघटनेद्वारेच होणारा हा अन्याय तुम्हाला मान्य आहे का ?

भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी योगदान द्या ! – स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती

आपण ‘भगवद्गीते’तील ज्ञान आचरणात आणणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यात सांगितलेले धर्मसंस्थापनेचे कार्य करण्यासाठी, म्हणजेच भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे, असे उद्गार स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेत काढले.

वायंगणी (मालवण जि. सिंधुदुर्ग) येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

गेले एक मास या सभेचा प्रचार-प्रसार कार्य कणकवली, मालवण आणि देवगड या तालुक्यांत चालू आहे. या कार्याला समाजातील सर्वच स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे, त्याचा संक्षिप्त आणि चित्रमय वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारासाठी वायंगणी, आचरा येथे निघाली भव्य वाहनफेरी

‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदु राष्ट्र-हिंदु राष्ट्र’ अशा गगनभेदी घोषणांनी तालुक्यातील आचरा, वायंगणी परीसर दुमदुमून गेला.

महाराष्‍ट्रात तात्‍काळ धर्मांतरबंदी कायदा करा ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्‍या राष्‍ट्रकार्याला होणारा विरोध करण्‍याचे धैर्य समाजकंटकांना होणे, हे हिंदुत्‍वनिष्‍ठ शासनाच्‍या काळात अपेक्षित नाही !

गोव्यात ‘पाकिस्तानी गल्ली’ उभी करणार्‍यांची नांगी ठेचा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हिंदु तरुणींना मुसलमान तरुण फसवून त्यांच्याशी निकाह करत आहेत. हिंदूंचा वंश संपवण्यासाठी हे कारस्थान रचले आहे. हिंदु तरुणींमध्ये धर्मप्रेम निर्माण करणे काळाची आवश्यकता आहे.