वारुंजी (जिल्हा सातारा) येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन पार पडले
‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर उपस्थित महिलांना कुलदेवतेच्या उपासनेचे, तसेच श्री दत्तगुरूंच्या नामस्मरणाचे महत्त्व, दैनंदिन जीवनात आनंद कसा शोधायचा ? यावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले.