सृष्‍टी आपली माता, नको उपभोगाची दृष्‍टी !

सृष्‍टी आपली माता, नको उपभोगाची दृष्‍टी !

आपली हिंदु संस्‍कृती आपल्‍याला पुष्‍कळ मोठी शिकवण देऊन उत्तम संस्‍कार करणारी आहे. दुर्दैवाने आपण आपली संस्‍कृती आणि संस्‍कार यांकडे दुर्लक्ष करून आत्‍मघात करत आहोत. सृष्‍टीतील प्रत्‍येक गोष्‍टीकडे उपभोगाच्‍या दृष्‍टीने माणसाने पाहू नये; म्‍हणून त्‍यातील देव शोधण्‍याची शिकवण संस्‍कृती आपल्‍याला देते.

‘स्‍वतःचा प्राण भगवंताच्‍या दारात जावा’, असे वाटून जणू कबूतराने मरणासन्‍न अवस्‍थेत तीर्थक्षेत्राप्रमाणे चैतन्‍य असलेल्‍या रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात येऊन प्राण सोडणे

‘स्‍वतःचा प्राण भगवंताच्‍या दारात जावा’, असे वाटून जणू कबूतराने मरणासन्‍न अवस्‍थेत तीर्थक्षेत्राप्रमाणे चैतन्‍य असलेल्‍या रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात येऊन प्राण सोडणे

पुष्‍कळ जणांच्‍या मनात ‘देवाच्‍या दारात प्राण जावा आणि साधनेत पुढची गती मिळावी’, अशी इच्‍छा असते. त्‍याप्रमाणे ‘काही जणांना तीर्थक्षेत्री, तर काही जणांना गुरुसेवेत असतांना मृत्‍यू येतो.

महाराष्‍ट्रातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्‍या उत्तरायण किरणोत्‍सवाचे आध्‍यात्मिक महत्त्व !

महाराष्‍ट्रातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्‍या उत्तरायण किरणोत्‍सवाचे आध्‍यात्मिक महत्त्व !

देवीची मूर्ती देवीतत्त्वाने पूर्णपणे भारित होऊन तिचे तत्त्व शक्‍ती, भाव, चैतन्‍य, आनंद आणि शांती या घटकांच्‍या लहरींच्‍या रूपाने वायूमंडलात प्रक्षेपित होऊन संपूर्ण वायूमंडलाची अल्‍पावधीत शुद्धी होते.

वारुंजी (जिल्हा सातारा) येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन पार पडले

वारुंजी (जिल्हा सातारा) येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन पार पडले

‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर उपस्थित महिलांना कुलदेवतेच्या उपासनेचे, तसेच श्री दत्तगुरूंच्या नामस्मरणाचे महत्त्व, दैनंदिन जीवनात आनंद कसा शोधायचा ? यावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले.

भारताने अनुकरण नव्हे, तर नेतृत्व करावे !

भारताने अनुकरण नव्हे, तर नेतृत्व करावे !

‘आपला भारत आपला इतिहास, धर्म आणि संस्कृती यांच्या पायावर भक्कम उभा राहून संपूर्ण जगाचे नेतृत्व नक्कीच करू शकतो.

सूर्यदेवाचे माहात्‍म्‍य !

सूर्यदेवाचे माहात्‍म्‍य !

माघ शुक्‍ल सप्‍तमी हा दिवस सर्व भारतात ‘रथसप्‍तमी’ म्‍हणून मानला गेला असून या दिवशी सर्वत्र भक्‍तीभावाने सूर्यपूजन होत असते. हा मन्‍वंतराचा पहिला दिवस असून या दिवशी भगवान सूर्यनारायण ७ घोडे जुंपलेल्‍या नवीन रथातून मार्ग आक्रमण करत असतो.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

पुरोहितांनी अगदी निरपेक्षपणे धर्मशास्‍त्राच्‍या आधारे हिंदु संस्‍कृतीचा प्रसार सार्‍या विश्‍वात करायला हवा; परंतु बहुतांश पुरोहित असे करतांना दिसत नाहीत.

वसंतपंचमीदिनी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न !

वसंतपंचमीदिनी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न !

वसंतपंचमीच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. राज्याच्या विविध भागांतून आलेले भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित होते.

पाकचे लवकरच ४ तुकडे होऊन ३ तुकड्यांचा भारतात विलय होईल ! – योगगुरु रामदेवबाबा

पाकचे लवकरच ४ तुकडे होऊन ३ तुकड्यांचा भारतात विलय होईल ! – योगगुरु रामदेवबाबा

कधी सनातन धर्मावर, कधी आमच्या महापुरुषांच्या चरित्र्यावर विविध प्रकारचे लांछन लावले जात आहे. जे करत हे करत आहेत, ते राष्ट्रविरोधी आहेत. हे सर्व विदेशी शक्तींच्या आदेशावरून केले जात आहे.

भोर (पुणे) येथे विधवा महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन !

भोर (पुणे) येथे विधवा महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन !

पाश्चात्त्य विचारसरणीच्या प्रभावाखाली येऊन पुरो(अधो)गामी विचारसरणीच्या महिलांमध्ये अशा कृती करण्याची प्रथा पडणे, हे स्त्रियांनी स्वतःच स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्याचा प्रकार आहे !