कुडाळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वाहनफेरीला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वाहनफेरीला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फेरीच्या प्रारंभी पिंगुळी तिठा येथील श्री सिद्धविनायक मंदिरात वाहनफेरी आणि राष्ट्र-जागृती सभा यांच्या यशस्वीतेसाठी सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते श्रीफळ ठेवून गार्‍हाणे घालण्यात आले.

श्री संत वेणास्वामी मठाच्या वतीने १ ते ६ फेब्रुवारी मिरज ते सज्जनगड पायी दिंडी !

श्री संत वेणास्वामी मठाच्या वतीने १ ते ६ फेब्रुवारी मिरज ते सज्जनगड पायी दिंडी !

मिरज येथून प्रस्थान होऊन सांगली, तुंग, आष्टा, ईश्वरपूर, कासेगाव, कराड, खोडशी, नागठाणे, सातारा, सज्जनगड असा दिंडीचा मार्ग असणार आहे.

‘गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थे’च्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यातील ‘तिकोनागडा’च्या संवर्धनाकरिता विकास आराखडा सिद्ध !

‘गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थे’च्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यातील ‘तिकोनागडा’च्या संवर्धनाकरिता विकास आराखडा सिद्ध !

छत्रपतींनी निर्माण केलेल्या गडदुर्गांचे संवर्धन करण्यासाठी ‘गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था’ शिवभक्तांच्या साहाय्याने तिकोनागडावर दुर्गसंवर्धनाचे कार्य करत आहे.

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची आवश्यकता ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची आवश्यकता ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

‘तुमच्या हिंदु राष्ट्राची कल्पना काय आहे. यात मुसलमान, शीख, ख्रिस्ती असतील का ?’ या प्रश्‍नाच्या उत्तरात धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले की, आमचे लक्ष्य ‘रामराज्य स्थापन करणे’, हे आहे.

महाबळेश्‍वर (जिल्‍हा सातारा) येथे राजमाता जिजाऊ यांचा ३५८ वा ‘सुवर्णतुलादिन महोत्‍सव’ दिमाखात साजरा !

महाबळेश्‍वर (जिल्‍हा सातारा) येथे राजमाता जिजाऊ यांचा ३५८ वा ‘सुवर्णतुलादिन महोत्‍सव’ दिमाखात साजरा !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी माता-पित्‍यांचे स्‍वराज्‍याचे स्‍वप्‍न पूर्ण केले. याच क्षेत्री ३५८ वर्षांपूर्वी शिवछत्रपतींनी राजमाता जिजाऊ यांची सुवर्णतुला केली होती.

हिंदु धर्म सर्व मानवजातीला सामावून घेणारा ! – प.पू. ब्रह्मेशानंदस्वामी

हिंदु धर्म सर्व मानवजातीला सामावून घेणारा ! – प.पू. ब्रह्मेशानंदस्वामी

हिंदु धर्मसंस्कृती रक्षणाचे कार्य करणार्‍या तपोभूमी गुरुपिठामुळे गोवा आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

भगवान बालाजी आणि श्री हनुमान यांच्याकडून जे आदेश येतात, तेच मी सांगतो ! – बागेश्‍वर धाम पीठाचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

भगवान बालाजी आणि श्री हनुमान यांच्याकडून जे आदेश येतात, तेच मी सांगतो ! – बागेश्‍वर धाम पीठाचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

मी कुणी भविष्यकार नाही कि ज्योतिषाचार्य नाही; परंतु जेव्हा कुणी दरबारामध्ये प्रश्‍न घेऊन येतात, तेव्हा मी माझ्या आतली प्रेरणा आणि अनुभूती यांच्या आधारे समस्यांचे निवारण करतो.

चमत्काराद्वारे जोशीमठ गावातील भूस्खलन रोखून दाखवल्यास जयजयकार करू !

चमत्काराद्वारे जोशीमठ गावातील भूस्खलन रोखून दाखवल्यास जयजयकार करू !

शंकराचार्यांनी पुढे म्हटले आहे की, चमत्कार करत असाल, तर धर्मांतर थांबवून दाखवा, आत्महत्या थांबवा, तसेच शांतता प्रस्थापित करा. तुमचे चमत्कार जनतेच्या भल्यासाठी वापरल्यास आम्ही नमस्कार करू, अन्यथा ‘तुम्ही कपट करत आहात’, असे मानू.

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समर्थनार्थ ५० सहस्र साधू-संत रस्त्यावर उतरणार !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समर्थनार्थ ५० सहस्र साधू-संत रस्त्यावर उतरणार !

कुठली संस्था पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यावर आरोप करत असेल किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा आणत असेल, तर त्यांच्या विरोधात ५० सहस्र साधू-संत रस्त्यावर उतरतील.

चंद्रोदय कधी होतो ?

चंद्रोदय कधी होतो ?

‘सामान्यतः बोलीभाषेत आपण ‘सूर्य सकाळी अन् चंद्र रात्री उदय पावतो’, असे म्हणतो. सूर्याच्या संदर्भात हे योग्य असले, तरी चंद्राच्या संदर्भात तसे नाही. चंद्रोदय प्रतिदिन वेगवेगळ्या वेळी होतो. त्याविषयीची माहिती या लेखाद्वारे समजून घेऊ.