केरळ सरकार नियंत्रित गुरुवायूर मंदिरात उदयस्थमन पूजा न करण्याच्या निर्णयाविषयी सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा !
मंदिरात चाललेल्या प्रथा, परंपरा आणि पूजापद्धत यांचे पालन करणे, हे सरकारनियुक्त मंदिर समितीचे कर्तव्य आहे. त्यासाठी मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त केली पाहिजेत.’