No Cricket With Bangladesh : भारत-बांगलादेश क्रिकेट मालिका रहित करा ! – हिंदूंची जोरदार मागणी

No Cricket With Bangladesh : भारत-बांगलादेश क्रिकेट मालिका रहित करा ! – हिंदूंची जोरदार मागणी

बांगलादेशाशी क्रिकेट खेळणे, म्हणजे हिंदूंच्या धर्मभावनांशी खेळणे होय. त्यामुळे ही मालिका रहित करण्यासाठी समस्य हिंदूंनी बीसीसीआयच्या प्रशासनावर दबाव आणला पाहिजे !

बांगलादेशींची सीमेवरून सहज घुसखोरी !

बांगलादेशींची सीमेवरून सहज घुसखोरी !

बांगलादेशी अन् रोहिंग्या घुसखोर यांच्या समस्येविषयी वारंवार बोलले जाते. ‘बांगलादेशी घुसखोरांची भारतातील संख्या काही कोटींमध्ये गेली आहे’, असे एका अहवालाच्या संदर्भातील बातमीतून लक्षात आले. बांगलादेशी घुसखोर हे भारताच्या सुरक्षेसाठी पुष्कळ मोठा धोका आहेत.

Sharia Law In Bangladesh : बांगलादेशात शरीयत कायदा लागू होणार ! – डॉ. तस्‍लिमा नसरीन, बांगलादेशी लेखिका

Sharia Law In Bangladesh : बांगलादेशात शरीयत कायदा लागू होणार ! – डॉ. तस्‍लिमा नसरीन, बांगलादेशी लेखिका

असे झाल्‍यास तेथील हिंदू नामशेष होतील, हे निश्‍चित ! हे लक्षात घेऊन तेथील हिंदूंच्‍या रक्षणासाठी भारत सरकार प्रयत्न करणार का ?

Assam Gangrape Case : आसाममधून बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनी ७ दिवसांत हाकला अन्‍यथा आम्‍ही हाकलू ! – आसामी संघटनांची चेतावणी

Assam Gangrape Case : आसाममधून बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनी ७ दिवसांत हाकला अन्‍यथा आम्‍ही हाकलू ! – आसामी संघटनांची चेतावणी

आसाममधील अल्‍पवयीन हिंदु मुलीवर मुसलमानांनी बलात्‍कार केल्‍याचे प्रकरण

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरमुक्त महाराष्ट्रासाठी ‘जनता एन्.आर्.सी. अभियान’ !

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरमुक्त महाराष्ट्रासाठी ‘जनता एन्.आर्.सी. अभियान’ !

मुसलमानांचा जन्मदर हिंदूंच्या चौपट आहे. मुंबईत १० वर्षांनी हिंदू नामशेष झालेले असतील. या जनअसंतुलनावर उपाय म्हणजे जनता एन्.आर्.सी. ! या जनआंदोलनाचा आरंभ महाराष्ट्रातूनच करण्याचे कारण महाराष्ट्राला इतिहास आहे.

Himanta Biswa Sarma : आसाममध्ये ४३ वर्षांत घुसखोरी केलेल्या ४७ सहस्र ९२८ बांगलादेशींपैकी ५६ टक्के मुसलमान ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

Himanta Biswa Sarma : आसाममध्ये ४३ वर्षांत घुसखोरी केलेल्या ४७ सहस्र ९२८ बांगलादेशींपैकी ५६ टक्के मुसलमान ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

मुख्यमंत्री सरमा यांनी काही मासांपूर्वी केलेल्या दाव्यानुसार, ‘आसाममधील ४० विधानसभा मतदारसंघांत आमदार म्हणून कुणाला निवडून द्यायचे ?’, हे बांगलादेशी घुसखोर ठरवतात. यावरूनही घुसखोरीचे वास्तव लक्षात येईल !

कॅनडा : मॉन्ट्रियाल आणि टोरंटो येथे बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणार्थ आंदोलन !

कॅनडा : मॉन्ट्रियाल आणि टोरंटो येथे बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणार्थ आंदोलन !

हिंदूंकडे कुणी वक्रदृष्टीने पहाण्याचे धाडस करणार नाही, अशी पत आता जगभरातील हिंदूंनी निर्माण केली पाहिजे !

Mirza Fakhrul Islam Alamgir : (म्‍हणे) ‘सीमेवर सीमा सुरक्षा दल बांगलादेशी लोकांची हत्‍या करतो !’ – मिर्झा इस्‍लाम आलमगीर, ‘बांगलादेश नॅशनलिस्‍ट पार्टी’

Mirza Fakhrul Islam Alamgir : (म्‍हणे) ‘सीमेवर सीमा सुरक्षा दल बांगलादेशी लोकांची हत्‍या करतो !’ – मिर्झा इस्‍लाम आलमगीर, ‘बांगलादेश नॅशनलिस्‍ट पार्टी’

भारतीय सीमा सुरक्षा दलाच्‍या सैनिकांनी बांगलादेशी लोकांची हत्‍या केली असती, तर भारतात ५ कोटी मुसलमान बांगलादेशी घुसखोर राहू शकले असते का ? अशा भारतद्वेष्‍ट्यांचा भरणा असलेला पक्ष जर बांगलादेशात सत्तेवर आला, तर भारताला ती मोठी डोकेदुखीच होणार, हेच अशा वक्‍तव्‍यांवरून लक्षात येते !

कर्नाटकातील ५ बांगलादेशी निर्वासित हिंदूंना नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे देण्यात आले भारतीय नागरिकत्व !

कर्नाटकातील ५ बांगलादेशी निर्वासित हिंदूंना नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे देण्यात आले भारतीय नागरिकत्व !

रायचूर येथील आर्.एच्. कॅम्पमध्ये अनुमाने २० सहस्र बांगलादेशी स्थलांतरित आहेत. त्यांच्या पूर्वजांनी पिढ्यान्पिढ्या आधी बांगलादेशातून कर्नाटकात स्थलांतर केले होते आणि सध्या ते रायचूरमध्ये रहातात. यातील ५ जणांना नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सी.ए.ए.च्या) अंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.

भारतातील आजी-माजी जन्महिंदु क्रिकेटपटू गप्प का ?

भारतातील आजी-माजी जन्महिंदु क्रिकेटपटू गप्प का ?

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि हिंदु असणारे दानिश कनेरिया यांनी बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणांवरून ‘संयुक्त राष्ट्रे, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना …