बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार करणार्या ‘जमात-ए-इस्लामी’चे जिहादी स्वरूप !
बांगलादेशामधील अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करायला पाहिजे अन्यथा आगामी ५ वर्षांमध्ये बांगलादेशी हिंदूंची संख्या ही सध्याच्या ८ टक्क्यांवरून शून्य टक्क्यावर येईल.
बांगलादेशामधील अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करायला पाहिजे अन्यथा आगामी ५ वर्षांमध्ये बांगलादेशी हिंदूंची संख्या ही सध्याच्या ८ टक्क्यांवरून शून्य टक्क्यावर येईल.
हिंदु महासभा ६ ऑक्टोबर या दिवशी मध्यप्रदेशाच्या ग्वाल्हेरमध्ये होणार्या भारत-बांगलादेश टी-२० क्रिकेट सामन्याच्या वेळी बंद पाळणार आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांना विरोध करण्यासाठी हिंदु महासभेने हा निर्णय घेतला आहे.
बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत असतांना बांगलादेशासमवेत क्रिकेट खेळणे बंद करण्याची मागणी हिंदूंच्या मोजक्याच संघटना करतात, हे हिंदू आणि त्यांच्या संघटना यांना लज्जास्पद !
अमेरिकेतील भारतीय वंशाचे हिंदू असा विरोध का करत नाहीत ?
अशी मागणी का करावी ? सरकार स्वतःहून हे सामने रहित का करत नाही ?
आजही बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार चालू असतांना बांगलादेश आणि भारत यांच्यात क्रिकेटचे सामने आयोजित करणे, हा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार आहे.
अशी मागणी का करावी लागते ? मंडळ स्वत: कृती का करत नाही ?
महिन्याभरात तब्बल ५० सहस्र बांगलादेशींनी त्यांच्यावर कट्टरतावादी मुसलमानांकडून आक्रमणे होण्याच्या भीतीने भारतात पलायन केले आहे’, अशी माहिती बांगलादेशातील एका हिंदु युवा नेत्याने दिली.
भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी बांगलादेशातील आतंकवाद्यांना शोधून काढून त्यांना जागीच ठेचले पाहिजे, असे कुणा धर्मप्रेमीने म्हटल्यास चूक ते काय ?
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविषयी क्रिकेट नियामक मंडळाने हिंदूंच्या मागणीला धूपही घातला नाही, असे का ? क्रिकेटमधून कोट्यवधी रुपये मिळतील; परंतु त्याद्वारे हिंदूंचा विश्वास मिळवता येईल का ? याचा केंद्रशासनाने विचार करावा !