
रायचूर (कर्नाटक) – येथील आर्.एच्. कॅम्पमध्ये अनुमाने २० सहस्र बांगलादेशी स्थलांतरित आहेत. त्यांच्या पूर्वजांनी पिढ्यान्पिढ्या आधी बांगलादेशातून कर्नाटकात स्थलांतर केले होते आणि सध्या ते रायचूरमध्ये रहातात. यातील ५ जणांना नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सी.ए.ए.च्या) अंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. सी.ए.ए. अंतर्गत नागरिकत्व मिळाल्याचे राज्यातील हे पहिले प्रकरण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायचूरला भेट दिली होती, तेव्हा भाजपचे माजी खासदार विरुपाक्षप्पा यांच्या माध्यमातून निर्वासितांनी भारतीय नागरिकत्वासाठी विनंती केली होती आणि त्यांच्या अडचणी मांडल्या होत्या. त्यानंतर आता त्यांना नागरिकत्व देण्यात आले आहे. रामकृष्ण अभिकरी, सुकुमार मोंडल, बिप्रवास, जयंत मोंडल आणि अद्वित अशी त्यांची नावे आहेत.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी