
रायचूर (कर्नाटक) – येथील आर्.एच्. कॅम्पमध्ये अनुमाने २० सहस्र बांगलादेशी स्थलांतरित आहेत. त्यांच्या पूर्वजांनी पिढ्यान्पिढ्या आधी बांगलादेशातून कर्नाटकात स्थलांतर केले होते आणि सध्या ते रायचूरमध्ये रहातात. यातील ५ जणांना नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सी.ए.ए.च्या) अंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. सी.ए.ए. अंतर्गत नागरिकत्व मिळाल्याचे राज्यातील हे पहिले प्रकरण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायचूरला भेट दिली होती, तेव्हा भाजपचे माजी खासदार विरुपाक्षप्पा यांच्या माध्यमातून निर्वासितांनी भारतीय नागरिकत्वासाठी विनंती केली होती आणि त्यांच्या अडचणी मांडल्या होत्या. त्यानंतर आता त्यांना नागरिकत्व देण्यात आले आहे. रामकृष्ण अभिकरी, सुकुमार मोंडल, बिप्रवास, जयंत मोंडल आणि अद्वित अशी त्यांची नावे आहेत.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !