
रायचूर (कर्नाटक) – येथील आर्.एच्. कॅम्पमध्ये अनुमाने २० सहस्र बांगलादेशी स्थलांतरित आहेत. त्यांच्या पूर्वजांनी पिढ्यान्पिढ्या आधी बांगलादेशातून कर्नाटकात स्थलांतर केले होते आणि सध्या ते रायचूरमध्ये रहातात. यातील ५ जणांना नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सी.ए.ए.च्या) अंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. सी.ए.ए. अंतर्गत नागरिकत्व मिळाल्याचे राज्यातील हे पहिले प्रकरण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायचूरला भेट दिली होती, तेव्हा भाजपचे माजी खासदार विरुपाक्षप्पा यांच्या माध्यमातून निर्वासितांनी भारतीय नागरिकत्वासाठी विनंती केली होती आणि त्यांच्या अडचणी मांडल्या होत्या. त्यानंतर आता त्यांना नागरिकत्व देण्यात आले आहे. रामकृष्ण अभिकरी, सुकुमार मोंडल, बिप्रवास, जयंत मोंडल आणि अद्वित अशी त्यांची नावे आहेत.
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !