Committee For Bangladeshi Infiltrators : बांगलादेशी मुसलमान घुसखोरांची माहिती गोळा करण्यासाठी केली समितीची स्थापना !
केवळ झारखंडमध्येच नाही, तर संपूर्ण देशात वाढलेल्या घुसखोर मुसलमानांची माहिती गोळा करण्यासाठी पथकच स्थापन करणे आवश्यक आहे.
केवळ झारखंडमध्येच नाही, तर संपूर्ण देशात वाढलेल्या घुसखोर मुसलमानांची माहिती गोळा करण्यासाठी पथकच स्थापन करणे आवश्यक आहे.
भारतात गेल्या अनेक दशकांपासून बांगलादेशी लोक घुसखोरी करत आहेत. ती रोखण्यासाठी सरकार, प्रशासन आणि पोलीस काहीही करत नसल्यामुळे घुसखोरी वाढत आहे.
झारखंड मुक्ती मोर्चा सरकारच्या राज्यात बांगलादेशी घुसखोर मुसलमानांचे रक्षण करून राष्ट्रप्रेमी हिंदूंवर होणारा अत्याचार लज्जास्पद होय !
ही स्थिती येईपर्यंत झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार झोपा काढत होते का ? आदिवासींच्या रक्षणाच्या बाता करणारे आता गप्प का आहेत ?
बनावट जामीन देणार्या अधिवक्त्यालाही बांगलादेशी नागरिकांसमवेत भारतातून हाकलायला हवे !
झारखंडला ‘छोटा बांगलादेश’ बनवण्याचे षड्यंत्र बांगलादेशी घुसखोरांनी रचले आहे. या प्रकरणांची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी केली आहे.
बांगलादेशी घुसखोरी ही राष्ट्रीय समस्या असून या घुसखोरांना आताच हाकलून दिले नाही, तर भारताची पुन्हा फाळणी व्हायला वेळ लागणार नाही !
त्यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावण्याशी संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने पोलिसांच्या निष्कर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयात मांडली.
शिक्षा पूर्ण झाल्यावर बांगलादेशात पाठवले जाणार ! बांगलादेशींना बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्या स्तरावर जोरकसपणे प्रयत्न होतांना दिसत नाहीत, हे लज्जास्पद आहे !
३ आतंकवाद्यांच्या अटकेनंतर मिळाली माहिती ! बांगलादेशी आतंकवादी संघटना भारतात घुसखोर बांगलादेशी मुसलमानांची भरती करून देशात आतंकवादी कारवाया घडवून आणतील, यात शंका नाही !