राज्यात पुन्हा वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाची शक्यता !

राज्यामध्ये नगर, लातूर, धाराशिव, नांदेड, संभाजीनगर, परभणी, जळगाव, बुलढाणा, जालना, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या दृष्टीने दक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यात महावितरणकडून १० सहस्र ३७६ शेतकर्‍यांच्या शेती पंपांना विद्युत् पुरवठा

शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री विजेरी घेऊन शेताच्या बांधावर जाऊन पिकांना पाणी द्यावे लागते. त्यामुळे शेतकर्‍यांना रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

प्रशासन संवेदनशील हवे !

अवेळी पावसामुळे लाखो हेक्‍टर क्षेत्रातील पिकांची हानी झाल्‍याचा प्राथमिक अंदाज आहे. अवेळी पावसाचे थैमान चालू असतांना सरकारी सेवक जुन्‍या निवृत्तीवेतनाच्‍या मागणीसाठी संपावर होते.

शेतकर्‍यांच्या समृद्धीचे जलयुक्त शिवार – २ !

जलयुक्त शिवार अंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध झाले. ज्यामुळे शेतकर्‍यांना खरिपासमवेतच रब्बीच्या हंगामातही शेती करणे शक्य झाले.

चिपळूण येथे २९ आणि ३० मार्चला जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन !

राष्ट्रीय कृषी विकास योजना भात लागवड आणि गुणवत्ता सुधार प्रकल्पाअंतर्गत येथील अण्णासाहेब खेडेकर क्रीडासंकुलात २९ आणि ३० मार्चला जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

शेतकरी संकटात असल्याने हानीग्रस्त भागातील कर्मचार्‍यांनी कामावर उपस्थित रहावे ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

शेतकर्‍यांच्या प्रश्नासह सरकारी कर्मचार्‍यांचा प्रश्न सरकार असंवेदनशीलपणे हाताळत आहे, असा आरोप करून विरोधी पक्षाने २० मार्च या दिवशी विधानसभेतून सभात्याग केला.

नाशिक येथे अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे पिकांची हानी !

अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे हाताशी आलेल्या पिकांची प्रचंड हानी झाली आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यात २ बैल आणि ३ गायी दगावली असून एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला आहे. 

शेतकरी जगला तरच राज्य जगेल; राज्यातील शेतकरी हवालदिल ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

राज्यात ३ दिवस पडलेल्या अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनांत वाढ झाली आहे. राज्यात पिकांसह फळबागांची मोठी हानी झाली आहे. हवामान विभागाने राज्याला ‘येलो अलर्ट’ दिला आहे; मात्र राज्यातील सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नावर असंवेदनशील आहे.

कोकण कृषी विद्यापीठाकडून बागायतदारांना मार्गदर्शक सूचना

सद्यःस्थितीत जिल्ह्यात आंबा आणि काजू हे मोहोर ते फळपक्वतेच्या सर्व अवस्थेमध्ये आहे. हवामान अंदाजानुसार, तापमानात वाढ झाल्यामुळे आंबा फळगळ होण्याची, तसेच फळे भाजण्याची किंवा तडकण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पामुळे कोकणात फळ प्रक्रिया उद्योगाला मिळेल चालना ! – अवधूत वाघ, भाजपचे प्रदेश प्रवक्ते

भावी पिढी सुदृढ आणि निरोगी रहाण्यासाठी यापुढील काळात सेंद्रिय शेतीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीकोनातून शेतकर्‍यांना मुलभूत सुविधा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.