
मुंबई, १८ जुलै (वार्ता.) – नैसर्गिक आपत्तीमुळे मार्च ते मे २०२३ या कालावधीत महाराष्ट्रातील ९५ जण मृत्यूमुखी पडले आहेत, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी १८ जुलै या दिवशी विधानसभेत दिली. याविषयी धुळे येथील आमदार कुणाल पाटील यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर सभागृहात चर्चा होऊ शकली नाही; मात्र लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे.
या उत्तरात अनिल पाटील यांनी एप्रिल आणि मे मासांत अवेळी पावसामुळे शेतीची हानी झाली आहे. ई पंचनामा कार्यप्रणाली पूर्णपणे विकसित झाली नसल्यामुळे अद्यापया कार्यप्रणालीद्वारे पंचनामे चालू करण्यात आलेले नसल्याचे सांगितले.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी