भयावह ‘विक्रम’ !
सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेने भारतात थैमान घालायला आरंभ केला आहे. हा संसर्ग भारताच्या कानाकोपर्यात ज्या गतीने पसरत आहे, तो असाच चालू राहिला, तर पुढील २ मासांत भारत अमेरिकेला मागे टाकेल की काय, असे चित्र आहे.
सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेने भारतात थैमान घालायला आरंभ केला आहे. हा संसर्ग भारताच्या कानाकोपर्यात ज्या गतीने पसरत आहे, तो असाच चालू राहिला, तर पुढील २ मासांत भारत अमेरिकेला मागे टाकेल की काय, असे चित्र आहे.
युरोपमधील अनेक देशांमध्ये मध्य-पूर्व देशांतील यादवीमुळे लाखोंच्या संख्येने मुसलमान शरणार्थी पोचले आहेत. त्यांच्यामुळे गेल्या काही वर्षांपासून युरापीय देशांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती वाईट झाली आहे.
रशियाची आक्रमक भूमिका पाहून अमेरिका पुढील आठवड्यात काळ्या समुद्रात तिच्या २ युद्धनौका पाठवण्याची सिद्धता करत आहे. यामुळे जागतिक महायुद्धाची स्थिती निर्माण झाली आहे.
रशियाने सैनिक आणि क्षेपणास्त्रे यांद्वारे युक्रेनला चारही बाजूंनी घेरले असून ‘या दोन्ही देशांत युद्ध अटळ आहे’, असे बोलले जात आहे. हे युद्ध पेटले, तर अमेरिका आणि युरोपीय देश हेही त्यात उडी घेण्याची शक्यता आहे.
रशिया आणि त्याचा शेजारी देश युक्रेन यांच्यात युद्ध होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. युक्रेनच्या सीमेवर रशियाच्या सैन्याने तिची कुमक वाढवली आहे. येथे युद्धाची स्थिती निर्माण होत असतांना फ्रान्सने त्याची युद्ध सिद्धता जोरात चालू केली आहे.
आधुनिक शिक्षणपद्धतीमुळे ‘शहाणे’ झालेले भारतातील मेकॉलेपुत्र भारतीय शाळांमध्ये लैंगिक शिक्षण देण्याची मागणी करत आहेत. अशी मागणी करणार्यांना ब्रिटनमधील शाळांमध्ये वाढलेले ‘रेप कल्चर’ ही चपराक आहे.
पाक, बांगलादेश, अफगाणिस्तान आदी शेजारी देशांतील हिंदूंना कुणीही वाली नाही. तसेच आता श्रीलंकेतील हिंदूंचीही स्थिती होणार आहे का ? भारत सरकारने श्रीलंकेतील तमिळी हिंदूंना आश्वस्त करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !
युनायटेड किंग्डममधील प्रतिष्ठित रॉयल सोसायटीच्या वैज्ञानिकांच्या अहवालानुसार ‘नेटफ्लिक्स’वर १ घंटा मालिका पाहिल्यास त्याचा परिणाम थेट ग्रहांवर होतो. एखादे चारचाकी वाहन साधारणतः ६ किलोमीटर चालवल्यावर त्यातून जेवढ्या प्रमाणात प्रदूषण होते
चीनमध्ये कोरोना विषाणू आढळून आल्याच्या घटनेला वर्षभरापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला आहे. कोरोनाची लसही आली; मात्र कोरोनाचा संसर्ग कायम आहे.
देशातील सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी हे रोखण्यासाठी आतापर्यंत काहीच न केल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. देशातील सर्व प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !