युरोपमधील लिथुआनिया देशात चिनी भ्रमणभाष संच न वापरण्याची नागरिकांना सूचना

भारत सरकारनेही अशी सूचना नागरिकांना दिली पाहिजे !

अफगाणिस्तानच्या समस्येवर ‘जी ७’ देशांची तातडीची बैठक

अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवल्यानंतर जागतिक स्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ‘जी ७’ देशांची तातडीची बैठक बोलावली आहे.

आफ्रिकी स्थलांतरितांची नौका समुद्रात बुडून ५७ जणांचा मृत्यू !

आफ्रिकी स्थलांतरितांना युरोपकडे घेऊन जाणारी नौका लिबियाच्या समुद्रात बुडाल्याने ५७ लोक मृत्यूमुखी पडले. नौकेच्या इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

आध्यात्मिक साधना केल्याने व्यक्तीकडे सकारात्मकता आकर्षित होऊन ती आपोआप सात्त्विक पर्याय निवडते ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘व्यवसाय आणि व्यावसायिक पद्धती’ या विषयावरील संशोधन युनायटेड किंग्डम येथील ‘ऑनलाईन’ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !

युरोप, अमेरिका आणि चीन यांच्यामुळे जगाला हवामान पालटाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे ! – भारत

गेल्या २०० वर्षांत विशेषत: युरोप, अमेरिका यांनी, तर मागील ४० वर्षांत चीनने केलेल्या कार्बन उत्सर्जनामुळे हवामान पालटाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे; मात्र याच २०० वर्षांत हवामान पालटाच्या संकटात भारताचा वाटा ३ टक्के इतकाच आहे.

बेलारूसमधील हुकूमशाहीच्या विरोधात आवाज उठवणार्‍या पत्रकाराला अटक !

पूर्व युरोपीय देश बेलारूसची राजधानी मिन्स्कमध्ये नुकत्याच एका २६ वर्षीय पत्रकाराला अटक करण्यात आली. रोमन प्रोतासेविच असे त्यांचे नाव असून गेल्या ऑगस्टमध्ये बेलारूसमध्ये झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत त्याने राष्ट्राध्यक्ष अलेक्सझँडर लुकाशेन्को यांच्या विरोधात जनचळवळ उभारली……

लॉर्ड माऊंटबॅटन यांची दैनंदिनी सार्वजनिक करण्यास ब्रिटन सरकारचा नकार ! 

लेखक अँड्यू लोवनी यांनी गेली ४ वर्षे ती सार्वजनिक करण्यासाठी प्रयत्न केले होते; मात्र त्यांना अपयश आले आहे.

रशियामध्ये शाळेत झालेल्या गोळीबारात १३ जणांचा मृत्यू 

रशियातील कझान शहरातील एका शाळेत करण्यात आलेल्या गोळीबारात १३ जणांचा मृत्यू झाला. यात ८ लहान मुलांचा आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. गोळीबार झाल्यावर तिसर्‍या मजल्याच्या खिडकीतून दोन मुलांनी खाली उडी मारल्याने त्यांचा मृत्यू झाला.

कोरोनाचे नियम पाळले न गेल्याने भारतात परिस्थिती बिघडली ! – जागतिक आरोग्य संघटना

भारतियांना आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी शिस्त शिकवली आणि लावली नसल्यामुळेच देशात ही स्थिती निर्माण झाली आहे !

कोरोना महामारीसारख्या कठीण काळात आयपीएल् क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणे अर्थहीन ! – ब्रिटनचे पत्रकार पिअर्स मॉर्गन

जे एका ब्रिटीश पत्रकाराला कळते, ते भारतातील सरकारी यंत्रणांना का कळत नाही ? देशातील एकही क्रिकेटपटू किंवा क्रीडाक्षेत्रातील व्यक्ती याविषयी बोलत नाही, हे लक्षात घ्या !