परराज्यातून आणलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती पुजून शासनाच्या एका चांगल्या योजनेची थट्टा उडवली जात आहे ! – प्रा. राजेंद्र केरकर Ganesh Visarjan

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर कित्येक वर्षे बंदी असूनही त्या वापरल्या जाणे प्रशासनासाठी लज्जास्पद !

प्रशासनाची गणेशोत्‍सवात भाविकांना विसर्जन करू न देण्‍याची बळजोरी का ?

वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी पुष्‍कळ मोठ्या प्रमाणात होत आहे. ते रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने काहीही कृती केली जात नाही

Ganesh Visarjan : पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव आणि श्रद्धाभंजनाचे षड्‍यंत्र !

उद्या १९ सप्‍टेंबर २०२३ या दिवशीपासून ‘गणेशोत्‍सव’ चालू होत आहे. त्‍या निमित्ताने…

मंत्रालयातील पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती प्रदर्शनाला शेकडो भाविकांची भेट !  

श्री गणेश कला केंद्राच्या मूर्ती संतांच्या मार्गदर्शनानुसार आणि अथर्वशीर्षातील श्री गणेशाच्या वर्णनानुसार सिद्ध करण्यात आल्या आहेत.

गोवा : प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री केल्यास कठोर कारवाई करणार !

वर्ष २०१३ पासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीवर गोव्यात बंदी असूनही १०० टक्के बंदीची कार्यवाही न होणे पर्यावरणासाठी धोकादायक असण्याबरोबरच ही स्थिती प्रशासनासाठी लज्जास्पद !

‘सायकल फेरी’ काढून जिल्हा प्रशासनाने केली जनजागृती !

राष्ट्रीय हरित लवादानेही कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास अनुकूल नसल्याचा निर्वाळा दिला आहे ! असे असतांना कागदी लगद्याच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन प्रशासन कसे करते ?

रत्नागिरी : ‘सायकल फेरी’ काढून जिल्हा प्रशासनाने केली जनजागृती !

कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास घातक असल्याचे यापूर्वी संशोधनातून सिद्ध झाले आहे, तर राष्ट्रीय हरित लवादानेही कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास अनुकूल नसल्याचा निर्वाळा दिला आहे ! असे असतांना कागदी लगद्याच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन प्रशासन कसे करते ?

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घाला ! – सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघ

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे पर्यावरणास हानी पोचत आहे. त्यामुळे अशा मूर्ती बनवणे, त्यांची आयात करणे आणि साठवणूक करणे यांवर बंदी घालावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघाने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

काजळी नदी पाणलोट क्षेत्रातील गावांत १००० रोपांची लागवड  

‘चला जाणूया नदीला’ आणि ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत काजळी नदी पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये वृक्षारोपण अभियान  उपक्रम राबवण्यात आला.

‘पेपर कप’ हे प्लास्टिकच्या कपासारखेच विषारी ! – नवे संशोधन

फुलपाखरू आणि डास यांच्या समुहावर प्लास्टिक अन् पेपर कपमधून निघणार्‍या रसायनांचा परिणाम प्लास्टिकसारखाच पेपरचाही नकारात्मक परिणाम जीवाणूंवर होतो.