गुणवत्तापूर्ण जीवन जगण्यासाठी ‘हरितग्राम’ चळवळ आवश्यक ! – धीरज वाटेकर, पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते

‘तंत्रचळ’ लागलेल्या आजच्या पिढीच्या जगण्याचा वेग भयंकर आहे. माणसाचे व्यक्तीगत आयुष्य गुंतागुंतीचे झाले आहे. डिजिटल क्रांतीने केलेला धडाका सोसवेनासा झाला आहे.

भारताला चीन आणि अमेरिका या देशांच्या श्रेणीत बसवणे अस्वीकारार्ह ! – पीटर लिसे, युरोपियन संसदेचे ज्येष्ठ सदस्य

कार्बन उत्सर्जन अल्प करणे, हे जगासमोरील मोठे आव्हान आहे. भारत, अमेरिका आणि चीन यांसारखे देश हे हवामान पालट आणि पर्यावरण वाचववणे यांसारख्या लढाईत अनेकदा एकत्र उभे ठाकलेले दिसतात.

जगभरात युवा पिढीत शाकाहार करण्याच्या प्रमाणात वृद्धी ! – अमेरिकी संशोधन

सर्वेक्षणानुसार अधिक लोकांतील गोमांस खाण्याचे प्रमाण अल्प झाले आहे ,कोंबडीच्या मांसापेक्षा गोमांसाचा व्यवसाय तब्बल १० पट अधिक हानीकारक वायूंचे उत्सर्जन करतो.

प्रदूषणाचे गांभीर्य केवळ सण-उत्‍सवांपुरतेच नको !

महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘प्रदूषणमुक्‍त दिवाळी’ साजरी करण्‍याचे आवाहन केले होते. त्‍या अंतर्गत ‘पर्यावरणपूरक दिवाळी’ साजरी करण्‍याची शपथ मंत्रालयात विद्यार्थ्‍यांना दिली.

‘Indrayani’ In Danger : लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्‍थान असलेली इंद्रायणी नदी ऐन दीपावलीत प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषणाच्‍या विळख्‍यात !

गणेशोत्‍सवाच्‍या वेळी पाणी प्रदूषणाची ओरड करणारे कथित पर्यावरणवादी आणि अंनिस आता गप्‍प का ?

सी.आर्.झेड. क्षेत्रांतर्गत राजापूर येथे बजावण्यात आलेल्या नोटिसा रहित कराव्यात !

सहस्रोंहून अधिक लोकांना प्रशासनाने सी.आर्.झेड. कायद्यांतर्गत कारवाई करण्याविषयी नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

प्‍लास्‍टिक पिशव्‍यांवरील बंदी व्‍यापक करूया !

राज्‍य शासनाने मार्च २०१८ पासून प्‍लास्‍टिक आणि थर्माकॉल यांवरील बंदीचा अधिनियम लागू केला. प्‍लास्‍टिक पिशव्‍या कचर्‍यात फेकून दिल्‍यानंतर कित्‍येक शतके त्‍या नष्‍ट होत नाहीत.

पारंपरिक फटाक्‍यांचा आवाज १६५, तर ‘ग्रीन’चा ११० ते १२५ डेसिबल !

फटाक्‍यांमुळे होणारे ध्‍वनी प्रदूषण लक्षात घेऊन सरकारने फटाक्‍यांच्‍या उत्‍पादनांवर बंदी घालावी, असेच जनतेला वाटते !

प्रदूषणामुळे ४८ मत्‍स्‍य प्रजाती नष्‍ट होणार !

प्रदूषण रोखण्‍यासाठी सर्वच स्‍तरांवर प्रयत्न करणे आवश्‍यक !

पुणे येथे कृषी आयुक्तालय इमारतीच्या बांधकामासाठी २२५ वृक्ष तोडणार !

झाडे तोडू नयेत यासाठी पर्यावरणप्रेमींना विरोध करावा लागत आहे, यातून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होते !