केरळ विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रसिद्ध केले घोषणापत्र !
धर्मांतरावर बंदी आणि शबरीमला परंपरांच्या रक्षणासाठी कायदा करण्याचे आश्वासन !
धर्मांतरावर बंदी आणि शबरीमला परंपरांच्या रक्षणासाठी कायदा करण्याचे आश्वासन !
केवळ आसामसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी असे कायदे केंद्र सरकारने केले पाहिजेत ! इतकेच नव्हे, तर समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, धर्मांतर बंदी कायदा आदी कायदेही करणे आवश्यक आहेत !
केंद्र सरकारने तात्काळ केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या माध्यमांतून शेख आलम यांच्यावर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबावे, असेच हिंदूंना वाटते ! आलम यांच्या या विचारांच्या मागे कोणते षड्यंत्र आहे का, याचाही शोध घ्यावा.
विजयाविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘मतदारांनी पुन्हा एकदा भाजपवर त्यांचा विश्वास दर्शवला आहे.’’
देशातील ५ राज्यांत सध्या विधानसभेची निवडणूक होत आहे. तमिळनाडूमध्ये २३४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यात द्रमुक आणि अण्णाद्रमुक प्रत्येकी १८० जागा लढवणार आहेत.
मतदान सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत झाले. कोरोनाबाधित रुग्णांनी दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान केले.
हिंदूंनी मतपेटीद्वारे साम्यवादी सरकारला त्याची जागा दाखवून देणे अपेक्षित आहे !
असा ‘चमत्कार’ भारतात राजकारण्यांच्या संदर्भात नेहमीच होत असतो आणि जनतेलाही ते अपेक्षित असते ! जर असे झाले नाही, तर ते आश्चर्यच ठरते ! असे ‘चमत्कार’ रोखण्यासाठी धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था हवी !
शिवसेनेने ही लढाई ४५ विरुद्ध ३० अशा फरकाने जिंकली. भाजपला अतिशय भक्कम बहुमत असतांनाही त्यांच्या हातून सत्ता गेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक जाहीर झाली असून १७ एप्रिल या दिवशी मतदान, तर २ मे या दिवशी मतमोजणी होणार आहे.