मुरगाव, मडगाव, म्हापसा, सांगे आणि केपे या ५ नगरपालिकांसाठी २३ एप्रिलला निवडणूक
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज प्रविष्ट करतांना प्रत्येक उमेदवारासमवेत केवळ २ व्यक्ती कार्यालयात प्रवेश करू शकतील.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज प्रविष्ट करतांना प्रत्येक उमेदवारासमवेत केवळ २ व्यक्ती कार्यालयात प्रवेश करू शकतील.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना, तर भाजपच्या वतीने समाधान अवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मतदानासाठी ज्येष्ठ नागरिक (८० वर्षांहून अधिक), ‘कोविड १९’ संशयित आणि कोरोनाबाधित रुग्ण यांना मतदान करता यावे, यासाठी टपाली मतपत्रिका पुरवणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
कोरोनाबाधित असतांनाही २५ मार्च या दिवशीच्या पतसंस्थेच्या निवडणुकीस उपस्थित असलेल्या जत येथील आरोग्य कर्मचार्याच्या निलंबनाचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिले.
धर्मांतरावर बंदी आणि शबरीमला परंपरांच्या रक्षणासाठी कायदा करण्याचे आश्वासन !
केवळ आसामसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी असे कायदे केंद्र सरकारने केले पाहिजेत ! इतकेच नव्हे, तर समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, धर्मांतर बंदी कायदा आदी कायदेही करणे आवश्यक आहेत !
केंद्र सरकारने तात्काळ केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या माध्यमांतून शेख आलम यांच्यावर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबावे, असेच हिंदूंना वाटते ! आलम यांच्या या विचारांच्या मागे कोणते षड्यंत्र आहे का, याचाही शोध घ्यावा.
विजयाविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘मतदारांनी पुन्हा एकदा भाजपवर त्यांचा विश्वास दर्शवला आहे.’’
देशातील ५ राज्यांत सध्या विधानसभेची निवडणूक होत आहे. तमिळनाडूमध्ये २३४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यात द्रमुक आणि अण्णाद्रमुक प्रत्येकी १८० जागा लढवणार आहेत.
मतदान सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत झाले. कोरोनाबाधित रुग्णांनी दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान केले.