राज्यभरात ‘सर्वंकष स्वच्छता मोहीम’ राबवण्यात येईल ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

ज्याप्रमाणे आपले घर स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, तरच ठाणे निरोगी होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता मोहीम ३० डिसेंबरपासून ठाणे येथून चालू झाली.

श्री मलंगगडाच्या पायथ्याशी (कल्याण) कोकण प्रांतातील सर्वात मोठ्या हरिनाम सप्ताहाचे आयोजन

श्री मलंगगडाच्या पायथ्याशी कोकण प्रांतातील सर्वांत मोठ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २ ते ९ जानेवारी या कालावधीत श्री मलंगगडाच्या पायथ्याशी असणार्‍या उसाटणे या गावात हा सोहळा होणार आहे.

कोरोना महामारीच्या काळात मुंबई महानगरपालिकेतील कोट्यवधी रुपयांचे घोटाळे मुख्यमंत्र्यांकडून उघड !

लोकप्रतिनिधींची घोटाळे करण्याची मानसिकता नष्ट करण्यासाठी संबंधितांना त्वरित आणि कठोर शिक्षा हवी !

‘शिवसेनेच्या भक्ती-शक्ती संवाद यात्रे’च्या माध्यमातून महाराष्ट्रभर हिंदुत्वाचा जागर

स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारांवर पाऊल टाकत आध्यात्मिक क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले जावे म्हणून शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेने’ची निर्मिती केली आहे.

विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसेल, असे आरक्षण आम्ही देऊ,असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या वंचित ६ लाख ५६ सहस्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ !

विधानसभेत झालेल्य अवकाळी पावसातील हानी भरपाईवरील चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

दौंड येथील शासकीय पशूवधगृहाची अनुमती त्वरित रहित करा ! – नितीन वाटकर, नेते, सकल हिंदु समाज  

पशूवधगृहाची अनुमती रहित करावी, अशी  मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यामुळे कोट्यवधी श्रीरामभक्‍तांचे स्‍वप्‍न पूर्ण होत आहे ! – मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे

श्रीराम मंदिर हा विषय अस्‍मिता आणि श्रद्धा यांचा आहेच; पण हा देशाचा अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यामुळे कोट्यवधी राम भक्‍तांचे स्‍वप्‍न पूर्ण होत आहे. भव्‍य श्रीराम मंदिर सिद्ध झाले आहे.

नागपूर येथील कारखान्यात झालेल्या स्फोटात ९ जण ठार, ३ बचावले !

मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करून वारसांना ५ लाख रुपयांचे साहाय्य देण्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषित केले आहे.

संपादकीय : महाराष्ट्र लोकायुक्तांच्या कक्षेत !

लोकायुक्त विधेयक करणारे महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य ! अपप्रवृत्तींच्या विरोधात कायदा असायलाच हवा; पण तो प्रामाणिकपणे राबवला जात नाही, ही व्यवस्थेची शोकांतिका आहे !