मुंबई – बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना भारतात सुरक्षितपणे आणण्यासाठी केंद्रशासनाकडून प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने समन्वय समितीची स्थापना केली आहे. ही समिती केंद्रीय यंत्रणांशी समन्वय ठेवणार आहे. या समितीच्या अंतर्गत एका पथकाची स्थापना करण्यात आली असून हे पथक बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देईल. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा करून विद्यार्थ्यांना सुरक्षित परतीची प्रक्रिया जलदगतीने करण्याची विनंती केली आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > बांगलादेशातील अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी समन्वय समितीची स्थापना !
बांगलादेशातील अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी समन्वय समितीची स्थापना !
नूतन लेख
- Sanjay Gaikwad On Rahul Gandhi : राहुल गांधी यांची जीभ छाटणार्यास ११ लाख रुपयांचे पारितोषिक ! – आमदार संजय गायकवाड, शिवसेना
- Bulldozer Supreme Court : अनधिकृत बांधकामांवरील बुलडोझर कारवाईवर १ ऑक्टोबरपर्यंत बंदी ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
- Chikodi Teacher Harassing Female Students : चिक्कोडी (कर्नाटक) येथे विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणार्या मुसलमान शिक्षकाला अटक !
- Chief Minister of Delhi : आतिशी सिंह होणार देहलीच्या नवीन मुख्यमंत्री !
- Sarsanghchalak Mohanji Bhagwat : देशातील चांगल्या आणि वाईट गोष्टींसाठी हिंदूच उत्तरदायी ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
- Balrampur (UP) Muslims Slogans : (म्हणे) ‘भारतात राहायचे असेल, तर ख्वाजा ख्वाजा म्हणावे लागेल !’