धर्मांतरबंदीसाठी सक्षम कायदा हवा !

काही पंथ प्रसारासाठी तलवारीचा वापर करतात, तशी आवश्यकता ईश्वरनिर्मित हिंदु धर्माच्या प्रसारासाठी नसते !

धर्मशिक्षणाची अपरिहार्यता !

विविध प्रकारच्या जिहादची टांगती तलवार हिंदूंच्या डोक्यावर आहेच. धर्मच त्यातून आपल्याला तारू शकतो, हे लक्षात घेऊन धर्माचरण करायला हवे. धर्मशिक्षण घेतलेला प्रत्येक हिंदूच धर्मावरील आघातांचा सामना करू शकतो. यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षित होऊन धर्मरक्षणाचे कर्तव्य पार पाडणे, हेच कालसुसंगत ठरेल !

माध्यमांची ‘कोरोना वृत्ती’ आवरा !

कोरोनाच्या यापूर्वीच्या काळातही प्रसारमाध्यमांच्या अशा वार्तांकनामुळे नागरिक चांगलेच घाबरल्याचे दिसून आले होते. अनेक आधुनिक वैद्यांनी रुग्णांना काही कालावधीसाठी दूरचित्रवाणी न बघण्याचा किंवा वृत्तपत्र न वाचण्याचा सल्ला दिला होता. माध्यमांसाठी याहून लाजिरवाणी गोष्ट दुसरी कुठली असू शकते ?

नेपाळमधील सत्तापालट !

चीन नेपाळला कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे; म्हणून भारत तसे कधीच करणार नाही. नेपाळच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी तेथील माओवादी, साम्यवादी आणि चीनवादी विचारांचा पगडा अल्प व्हावा आणि राजकारणातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावादाचेही समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी देउबा यांना सदिच्छा !

गावकारभार्‍यांसमोरील आव्हाने !

निवडून आलेले सर्वच जण वाईट असतात, असे नाही; परंतु अशा चांगल्यांची संख्या अगदी नगण्य आहे. इथे उल्लेखलेल्या विषचक्रातून गावाला बाहेर काढण्यासाठी त्यांची शक्ती अपुरी पडते. अशा चांगल्यांच्या पाठीमागे सर्वसामान्यांनी आता ठामपणे उभे राहिले पाहिजे, तरच गावे आणि खेडी खर्‍या अर्थाने समृद्ध बनतील !

हलाल मांस प्रतिबंध विधेयक !

हलाल मांसाचे संकट हे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील असून ते रोखण्यासाठी आणि तिच्या समूळ उच्चाटनाचे प्रयत्न केंद्रस्तरावरही व्हायला हवेत, हीच अपेक्षा !

मदरशांवर बंदी हवीच ! 

मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ‘माझ्याकडे काही मदरशांमध्ये आक्षेपार्ह गोष्टी शिकवल्या जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशात मदरशांमध्ये शिकवण्यात येणार्‍या अभ्यासक्रमाची जिल्हाधिकार्‍यांकडून पडताळणी केली जाईल.

संशोधनाला हवी साधनेची दृष्टी !

भारतात आजही गुणवत्ता आणि प्रज्ञा यांची कमतरता नाही. वेद, उपनिषदे, ऋषींचे ग्रंथ यांमध्ये अनेक गूढ सूत्रे आहेत, या सूत्रांमध्ये नवनिर्मितीची काही रहस्ये आहेत. काही श्लोक ज्यामध्ये विमान निर्मितीचे तंत्रज्ञान होते, ते काळाच्या पोटात गुप्त झाले आहेत.

धर्मांधता जिंकली !

युरोपमधील लोकांवर ‘ते’ स्वतःची संस्कृती, परंपरा आणि कायदे थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे युरोपीय देशांमध्ये जे घडले, ती धोक्याची घंटा आहे. ‘स्वतःची हेकेखोर वृत्ती सोडण्यास सिद्ध नसलेल्या या समाजाचे काय करायचे ?’, याचे उत्तर जगभरातील समाज धुरिणांनी आणि राजकीय नेत्यांनी शोधायचे आहे.

इच्छाशक्ती आवश्यक !

भारतात तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे आजार आणि मृत्यू यांमुळे देशावर १ लाख ७७ सहस्र कोटी रुपयांचा मोठा आर्थिक बोजा पडतो. हे प्रमाण देशाचा जीडीपी म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या जवळपास १ टक्का आहे.