राष्ट्रीय अस्मिता केव्हा जोपासणार ?

राष्ट्रीय अस्मिता केव्हा जोपासणार ?

स्वसंस्कृतीतील महापुरुषांची नावे राष्ट्र आणि धर्म अस्मिता सदैव जागृत ठेवतात आणि परकीय आक्रमकांची नावे या अस्मितेचा लय करतात. देशातील सर्वत्रची परकीय आक्रमकांची नावे कायमस्वरूपी पुसण्यासाठी जनतेला हिंदु राष्ट्राची वाट पहावी लागणार आहे, असेच वाटते !

निवडणुकांत राष्ट्रहिताचा विचार कधी ?

निवडणुकांत राष्ट्रहिताचा विचार कधी ?

उमेदवारांच्या घोषणांपासून एका पक्षाने तिकीट नाकारल्यावर लगेच दुसर्‍या पक्षात जाणे, राजकीय आरोप-प्रत्यारोप, व्यक्तीगत हेवे-दावे, ज्या परिवर्तनाच्या अपेक्षेने जनता मतदान करते, ते यातून साध्य होते का ? हा खरोखरच चिंतन करायला लावणारा प्रश्न आहे !

रशिया-युक्रेन वादाचा अन्वयार्थ !

रशिया-युक्रेन वादाचा अन्वयार्थ !

भारताने सावध भूमिका घ्यावी ! गेल्या दशकभरात जगात रशियाचे वाढते वर्चस्व अमेरिकेचे महासत्तापद धोक्यात आणणारे ठरले आहे. आता युक्रेनचे निमित्त करून वरील वाद चिघळवून अमेरिका रशियाला नमवण्याचा आणि एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हाच रशिया-युक्रेन वादाचा अन्वयार्थ आहे !

धर्मयोद्धे पुरातत्वज्ञ : डॉ. नागस्वामी

धर्मयोद्धे पुरातत्वज्ञ : डॉ. नागस्वामी

भारतातील ऐतिहासिक ठेवा जपायचा असेल, तर हिंदुत्वाची बैठक असलेल्या डॉ. नागस्वामी यांच्यासारख्या पुरातत्वज्ञांची नितांत आवश्यकता आहे. अशा राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी पुरातत्वज्ञांनी डॉ. नागस्वामी यांचा वारसा पुढे चालवणे, हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल !

चीनचे तुकडे !

चीनचे तुकडे !

चीनप्रमाणेच पाक सैन्यही सैन्यावर प्रचंड खर्च करत असल्याने सामान्य लोकांना जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे आणि त्याचाच परिणाम त्याचे तुकडे होण्यावर होईल. चीन आणि पाक यांचे तुकडे भारताच्या पथ्यावर पडणार आहेत, हे मात्र नक्कीच !

बापूंकडून बाबूंकडे !

बापूंकडून बाबूंकडे !

युवकांना संभ्रमित करणारे देशाच्या मानगुटीवर बसलेले गांधीवादाचे भूत बाजूला करून देशातील क्षात्रवृत्तीचा गौरव करायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर हे कार्य करणार असतील, तर समस्त भारतियांनी त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करायला हवे !

धर्मांतरबंदी कायदा हवाच !

धर्मांतरबंदी कायदा हवाच !

कॉन्व्हेंट शाळांच्या संदर्भात हिंदु मुलींना टिकली लावण्यास, बांगड्या घालण्यास अथवा भारतीय पोषाख घालून येण्यास मज्जाव करण्यात येतो. हिंदु मुलांच्या हातातील दोरे कापण्यात येतात, टिळा लावण्यास अथवा गळ्यात देवतांची पदके घालण्यास विरोध करण्यात येतो….

‘नथुराम’ आणि पुरोगाम्यांचे अजीर्ण !

‘नथुराम’ आणि पुरोगाम्यांचे अजीर्ण !

या चित्रपटाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या पठडीतील पुरोगामी यांचेही पितळ उघडे पडले आहे. खासदार कोल्हे आणि त्यांच्या पक्षातील पदाधिकार्‍यांना जी सारवासारव करावी लागत आहे, त्याला नियती म्हणतात ! ती आज नाही उद्या तुम्हाला लोळवतेच ! म्हणून नेहमी सत्याची आणि धर्माची कास धरावी !

अपहरणकर्ता चीन !

अपहरणकर्ता चीन !

भारत सरकारने आता या घटनेच्या निमित्ताने चीनला कुटनीती किंवा सर्जिकल स्ट्राईक यांसारख्या काही अन्य उपाययोजना काढून चीनला चांगलाच धडा शिकवायला हवा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही हे सूत्र नेऊन वाचा फोडायला हवी.

लालफितीचा कारभार कधी पालटणार ?

लालफितीचा कारभार कधी पालटणार ?

पुढील काळात जर ही यंत्रणा सुधारायची असेल, तर प्रत्येक विभागाचे त्या स्तरावर मूल्यमापन, समयमर्यादा आणि उत्तरदायित्व निश्चित करूनच काम करावे लागेल.