गदारोळामुळे संसदेचे कामकाज दुपारपर्यंत स्थगित !

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये लोकशाहीचा अवमान करणारे विधान केल्याच्या प्रकरणी क्षमा मागावी, अशी मागणी लोकसभेत सत्ताधारी पक्षाच्या खादारांकडून करण्यात आल्याने त्याला विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात आला.

भारत एक उदयोन्मुख शक्ती ! – इराणचे राजदूत

भारत एक उदयोन्मुख शक्ती असून त्याच्याकडे शक्तीशाली अर्थव्यवस्था आहे. त्यामुळेच भारत सहजपणे पाश्‍चिमात्त्य देशांचा दबाव झुगारू शकतो, असे प्रतिपादन भारतातील इराणचे राजदूत इराज इलाही यांनी केले.

शरीयत कायद्यात संपत्तीच्या वाटणीत महिलांशी भेदभाव !

महिलांच्या संघटना, महिला आयोग, मानवाधिकार संघटना अशा घटनांत कधी मुसलमान महिलांना साहाय्य करण्यासाठी पुढे येतांना दिसत नाहीत, हे लक्षात घ्या !

गोव्यात गेल्या ३ वर्षांत सोने तस्करीच्या घटनांमध्ये वाढ

प्रतिवर्षी अशा घटनांमध्ये वाढच होत असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून समोर आले आहे.

खलिस्तानचा खरा शत्रू भारत नाही, तर पाकिस्तान आहे !

पाकची गुप्तचर संस्था आयएस्आय अमृतपाल याचा हत्यार म्हणून वापर करत आहे; मात्र ती कायमस्वरूपी त्याचा वापर करणार नाही.

प्रत्येक मदरशात सामवेद शिकवला पाहिजे ! – चित्रपट दिग्दर्शक इक्बाल दुर्रानी

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक इक्बाल दुर्रानी यांनी सामवेदाचे उर्दू भाषेत भाषांतर केले आहे. या पुस्तकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे.

मतदान अनिवार्य करण्यासाठीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास देहली उच्च न्यायालयाचा नकार !

जनतेमध्ये मतदानाविषयी असलेल्या उदासीनतेमागे कोणती कारणे आहेत, याचाही विचार करणे आवश्यक आहे. जनता मोठ्या प्रमाणात ‘नोटा’ला मत देत असल्याचेही दिसून येत आहे.

देशातील उच्च न्यायालयांतील २१६ न्यायमूर्तींची पदे रिक्त !

कॉलेजियम’ची अनुमती न मिळाल्याने देशातील उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींची २१६ पदे रिक्त आहेत, अशी माहिती केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत दिली. कॉलेजियम ही प्रणाली न्यायमूर्तींची नियुक्ती आणि स्थानांतर यांच्याशी संबंधित आहे.

‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या देशभरातील ११ कार्यालयांवर ‘ईडी’ची धाड

‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या (सी.एन्.आय.च्या) देशभरातील ११ कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) १६ मार्च या दिवशी धाडी घालण्यात आल्या.

गेल्‍या ३ वर्षांत केंद्रीय  सशस्‍त्र पोलीस दलातील  ४३६ कर्मचार्‍यांची आत्‍महत्‍या !

अशांना जीवनाचे महत्त्व आणि त्‍यातील संकटांना सामोरे जाण्‍याविषयी शिकवण्‍यात न आल्‍याचाच हा परिणाम आहे ! हिंदु राष्‍ट्रात प्रत्‍येकाला साधना शिकवण्‍यात येईल, त्‍यामुळे कुणी आत्‍महत्‍या करणार नाही !