
नवी देहली – गेल्या ३ वर्षांत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील एकूण ४३६ कर्मचार्यांनी आत्महत्या केली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत दिली. ते म्हणाले की, या आत्महत्या रोखण्यासाठी विविध स्तरांवर पावले उचलली जात असून या समस्येवर उपाय सुचवण्यासाठी एक कृती दल स्थापन करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाअशांना जीवनाचे महत्त्व आणि त्यातील संकटांना सामोरे जाण्याविषयी शिकवण्यात न आल्याचाच हा परिणाम आहे ! हिंदु राष्ट्रात प्रत्येकाला साधना शिकवण्यात येईल, त्यामुळे कुणी आत्महत्या करणार नाही ! |
१ सहस्र ४४५ कोटी रुपयांच्या ‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्या’चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुभारंभ !
Ganpatipule Tourists Drowned : गणपतीपुळे येथे ८ पर्यटक बुडाले : ३ पर्यटकांना वाचवण्यात यश
E-Cigarette Mumbai Schools : मुंबईतील प्रसिद्ध शाळेतील विद्यार्थी ई-सिगारेट ओढत असल्याचे आढळले : शाळेकडून पालकांना सतर्क रहाण्याची सूचना !
कैराना (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाच्या विवाह समारंभात आढळले गोमांसाचे पदार्थ !
TMC, BJP Workers Clash : कोलकाता विमानतळावर तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट
Karnataka Fake Doctors : दावणगेरे (कर्नाटक) जिल्ह्यात ४० बनावट डॉक्टर आढळले !