अखंड भारतासाठी गोहत्या थांबवणे आवश्यक ! – सतीश कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष, गोरक्षा दल
जेव्हापासून देशात गोहत्या चालू झाली, तेव्हापासून अखंड भारताचे तुकडे झाले. गोमाता ही भूमातेचे रूप आहे. ज्या भूमीवर तिचे तुकडे होतील, त्या भूमीचेही तुकडे होतील.
जेव्हापासून देशात गोहत्या चालू झाली, तेव्हापासून अखंड भारताचे तुकडे झाले. गोमाता ही भूमातेचे रूप आहे. ज्या भूमीवर तिचे तुकडे होतील, त्या भूमीचेही तुकडे होतील.
वर्ष १९४७ मध्ये भारताचे दोन भाग करून पाकिस्तानच्या जिना यांनी द्विराष्ट्र तत्त्व स्वीकारले होते. मग मात्र भारतालाच मागील ७५ वर्षांपासून ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’, असे का घोषित करावे ? वर्ष १९७२ मध्ये बांगलादेशाची निर्मिती झाली. इस्लामिक कट्टरतावाद्यांनी बांगलादेशामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण केली आहे. पूर्वी तेथे १५ टक्के हिंदू होते. आता त्यांची लोकसंख्या केवळ ८ टक्क्यांच्या आसपास आहे.
गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता स्पष्ट करणारी घटना !
गोरक्षकांना पहाताच गोतस्करांनी गोरक्षकांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात गोरक्षकांनी वाहनाच्या टायरवर गोळीबार केला. त्यामुळे वाहनाचा टायर फाटला.
महाराष्ट्रात गोहत्याबंदी कायदा आहे. असे असतांनाही राज्यात गोतस्करी होते आणि त्याला विरोध करणार्या गोप्रेमींना जीव मुठीत धरून जगावे लागते. महाराष्ट्रात अशा घटना घडणे संतापजनक होय !
मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाटा शिवारात जवळपास दीड सहस्र किलो गोमांस घेऊन जाणारे पिकअप वाहन गोरक्षक आणि पोलीस यांनी पकडले.
गोवंश हत्याबंदी कायद्याचेही भय वाटत नसल्यामुळेच धर्मांध गोहत्या करण्याचे सर्रास धाडस करतात ! असे प्रकार थांबण्यासाठी कायद्यानुसार धर्मांधांना कठोर शिक्षाच करायला हवी !
वाहनातील गोवंशियांना दाटीवाटीने, क्रूरपणे कोंबून पशूवधगृहाकडे नेत असल्याचे निदर्शनास आले. या वेळी पोलिसांनी वाहन जप्त करून वाहनचालकावर गुन्हा नोंद केला.
पोलीस उपायुक्त कबाडे यांनी गुन्ह्यांमध्ये जप्त असलेली वाहने न्यायालयाच्या अनुमतीविना सोडली जाणार नाहीत याची दक्षता घेण्याचे, तसेच एकच वाहन २ किंवा त्याहून अधिक गुन्ह्यांमध्ये वापरल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित वाहनाची अनुमती रहित होण्याविषयी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश काढले आहेत.