अमरावती येथे पोलिसांनी ५२ गोवंशियांची तस्करी थांबवली !
केवळ गोवंशियांना वाचवणे नव्हे, तर त्यांची तस्करी करणार्यांना कठोर शिक्षा करणे हेही पोलिसांचे कर्तव्य आहे !
केवळ गोवंशियांना वाचवणे नव्हे, तर त्यांची तस्करी करणार्यांना कठोर शिक्षा करणे हेही पोलिसांचे कर्तव्य आहे !
थोर पुरुषांची नावे वापरून अवैध कृत्ये करणार्यांवर कारवाईची मागणी करणार्या ‘राष्ट्रीय छावा संघटने’चे अभिनंदन !
गोवंशियांना अमानुषपणे कोंबून त्यांना हत्येसाठी घेऊन जात असलेल्या टेम्पोवर पोलिसांनी कारवाई करून तीन धर्मांध मुसलमानांना अटक केली. या वेळी पोलिसांनी टेम्पोतून १० गोवंशीय आणि २ म्हशी यांची सुटका केली.
गोवंश हत्या रोखण्यासाठी गोरक्षक जसे प्राणपणाने प्रयत्न करतात, तसे प्रयत्न पोलिसांनी केल्यास गोवंश हत्या रोखण्यासाठी साहाय्य होईल.
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असल्याने जर या प्रकरणामागे काही षड्यंत्र असेल, तर त्याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे आवश्यक आहे !
कर्जत तालुक्यातील नेरळ-ममदापूर-धामद ग्रामपंचायत क्षेत्रातील एका पठारावर हत्या केलेल्या गोवंशियांची फेकून दिलेली कातडी आढळली आहे. या कातड्यांची संख्या १०० हून अधिक आहे. येथील ‘महाराष्ट्र न्यूज २४’ या स्थानिक वेबपोर्टलवर व्हिडिओसह याविषयीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे.
कोंढवा येथे गोवंशियांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होणार आहे, ही बातमी गोरक्षकांना मिळाली होती.
देशातील २९ राज्यांपैकी २२ राज्यांत गोवंश हत्याबंदी कायदा असतांना देशभरात दिवसाढवळ्या गोहत्या चालू आहेत. केवळ वाहनचालक आणि वाहन यांवर कारवाई करून दिवसरात्र होणार्या गोहत्या कधी थांबतील का ?
छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भ येथून कत्तलीसाठी गोवंशियांची खरेदी करून, भाग्यनगर (हैद्राबाद) येथे नेली जात असतांना यवतमाळ जिल्ह्यातील मनदेवजवळ सापळा लावून स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना पकडले. ६१ पैकी ५८ गोवंशियांना मुक्त केले.
गोतस्करी रोखण्याचे काम पोलिसांनी करायचे असते, ते गोप्रेमी स्वत:चा जीव धोक्यात घालून करावे लागते, हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !