हडपसर (पुणे) येथे ५ गोवंशियांची अवैध वाहतूक, वाहनचालकावर गुन्हा नोंद !

देशातील २९ राज्यांपैकी २२ राज्यांत गोवंश हत्याबंदी कायदा असतांना देशभरात दिवसाढवळ्या गोहत्या चालू आहेत. केवळ वाहनचालक आणि वाहन यांवर कारवाई करून दिवसरात्र होणार्‍या गोहत्या कधी थांबतील का ?

फलटण (सातारा) येथे ३ गोवंशियांची अवैध वाहतूक, वाहनचालकाच्‍या विरुद्ध गुन्‍हा नोंद !

प्रत्‍येक ठिकाणीच गोवंशीय असुरक्षित असणे, हे चिंताजनक !

पुरोगाम्यांचे संधीसाधू गोप्रेम !

पुरोगाम्यांचा दिशाहीन विरोध ! कणेरी मठाच्या गोशाळेत गायींचा मृत्यू झाल्यामुळे सुस्तावलेल्या पुरोगाम्यांमध्ये नवउत्साह संचारला आणि गोप्रेमाची झूल पांघरून त्यांनी मठाच्या विरोधात आगपाखड करण्यास आरंभ केला. पशूप्रेमी किंवा गोप्रेमी यांची सहानुभूती मिळवण्याचा ओंगळवाणा प्रयत्न पुरोगाम्यांकडून होत असून हिंदु जनतेकडे त्यांची डाळ शिजणार नाही, हेही तितकेच खरे !

कोंढवा (पुणे) येथे ३ गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या एका धर्मांधावर गुन्हा नोंद !

कोंढवा येथे गोवंशियांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होणार आहे, ही बातमी गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार अक्षय कांचन आणि त्यांचे सहकारी गोरक्षक १० फेब्रुवारी या दिवशी गणेशखिंड रोड, पुणे येथे गेले असता त्यांना कत्तल करण्याच्या उद्देशाने टेंपोमध्ये एकूण ३ बैल आढळले.

सासवड (जिल्हा पुणे) येथे २६ गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या २ धर्मांधांवर गुन्हा नोंद !

सातारा येथून कोंढवा येथे कत्तलीसाठी गोवंशियांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार आहे, ही बातमी अक्षय कांचन आणि त्यांचे सहकारी गोरक्षक ऋषिकेश कामथे, प्रतिक कांचन आदींना समजली.

गोहत्या थांबली, तर पृथ्वीवरील सर्व प्रश्‍न संपतील ! – तापी जिल्हा सत्र न्यायालय

सरकारने भारतभर गोहत्याबंदी कायदा बनवून गोहत्या थांबवण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असेच हिंदूंना वाटते !

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे भव्य हिंदु धर्मरक्षण मूक मोर्चाला ७ सहस्र हिंदूंची उपस्थिती !

हिंदूंनो, आपल्या माता-भगिनींची अवस्था श्रद्धा वालकरप्रमाणे होऊ द्यायची नसेल, तर त्यांना धर्मशिक्षण द्या. गोमातेचे रक्षण, धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ यांसारखे हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी आपण संघटित होऊन प्रयत्न करूया.

कोरोनावर गुणकारी असलेल्या पंचगव्य चिकित्सेला शासनमान्यता मिळणे आवश्यक ! – डॉ. दिलीप कुलकर्णी, कार्यवाह, जनमित्र सेवा संघ

पंचगव्य आधारित ओझोन प्रक्रियेद्वारे उपचार केल्यास कर्करोगासारखा आजार बरा होऊ शकतो. त्याचप्रमाणे मागील २ वर्षे सारे जग ज्या कोरोनामुळे त्रस्त आहे, त्यावरही पंचगव्य चिकित्सा प्रभावीपणे काम करते; परंतु याला पुढील काळात शासनमान्यता मिळणे आवश्यक आहे..

१६८ वर्षे जुनी परंपरा असलेले १ सहस्र ८०० हून अधिक गायींचा सांभाळ करणारे महाराष्ट्रातील प्राचीन ‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट’ !

वर्ष १८५५ ला स्थापन झालेली १६८ वर्षांची दीर्घकालीन परंपरा असणारी, १ सहस्र ८०० हून गायींचा सांभाळ करणारी ‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट’ ही गोसंवर्धनासमवेत गोआधारित शेतीला प्रोत्साहन देणारी अशी वैशिष्ट्यपूर्ण संस्था !

वेदांनुसार आचरण केल्यानेच धर्माचे रक्षण होणार आहे !

गोमाता आणि ब्राह्मण यांचे रक्षण होणे महत्त्वाचे आहे. भगवान विष्णूचे जे विविध अवतार झाले, त्या अवतारांमध्येही गोमातेचे महत्त्व सांगितले आहे. भगवान श्रीकृष्ण अवतारात त्याने स्वत: गोपालन करून समाजासमोर आदर्श समोर ठेवला आहे.