महाविकास आघाडीकडून मोर्च्याद्वारे शक्तीप्रदर्शन

महाविकास आघाडीकडून मोर्च्याद्वारे शक्तीप्रदर्शन

महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, तसेच बेरोजगारी आदी विविध प्रश्नांविषयी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईमध्ये ‘हल्लाबोल महामोर्चा’ काढण्यात आला.

(म्हणे) ‘विवाह समन्वय समितीच्या आडून आंतरधर्मीय विवाहाला विरोध !’ – हुसेन दलवाई, काँग्रेस

(म्हणे) ‘विवाह समन्वय समितीच्या आडून आंतरधर्मीय विवाहाला विरोध !’ – हुसेन दलवाई, काँग्रेस

असे आहे, तर मुसलमान मुलींनी हिंदु मुलांशी लग्न केल्यावर त्यांच्या हत्या का केल्या जातात ? याचे उत्तर हुसेन दलवाई यांनी प्रथम द्यावे !

नरेंद्र मोदी यांच्या हत्येचे विधान करणारे काँग्रेसचे नेते राजा पटेरिया यांंना अटक

नरेंद्र मोदी यांच्या हत्येचे विधान करणारे काँग्रेसचे नेते राजा पटेरिया यांंना अटक

पटेरिया यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद होताच त्यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले होते की, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला.

(म्हणे) ‘ज्या राज्यात ९७ टक्के हिंदू रहातात, तेथे आम्ही हिंदुत्वाची विचारसरणी असणार्‍या भाजपला पराजित केले !’

(म्हणे) ‘ज्या राज्यात ९७ टक्के हिंदू रहातात, तेथे आम्ही हिंदुत्वाची विचारसरणी असणार्‍या भाजपला पराजित केले !’

भाजपचा पराभव करून हिंदुत्वाचा पराभव केल्याचा आव आणून काँग्रेसने तेथे हिंदुविरोधी धोरणे राबवल्यास तेथील हिंदु समाज काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपवेल, हेही काँग्रेसवाल्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक !

(म्हणे) ‘राज्यघटना वाचवायची असेल, तर पंतप्रधान मोदी यांच्या हत्येसाठी सिद्ध रहा !’

(म्हणे) ‘राज्यघटना वाचवायची असेल, तर पंतप्रधान मोदी यांच्या हत्येसाठी सिद्ध रहा !’

ही आहे ढोंगी अहिंसावादी काँग्रेसच्या नेत्यांची खरी मानसिकता ! अशांना कारागृहात डांबून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी मध्यप्रदेश सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

सुखविंदर सुक्खू यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

सुखविंदर सुक्खू यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

तसेच त्यांच्या समवेत मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र विश्‍वनाथ आर्लेकर यांनी त्यांना शपथ दिली.

काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रण कायदा केला असता, तर मला ४ मुले झाली नसती ! – भाजपचे खासदार रवि किशन

काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रण कायदा केला असता, तर मला ४ मुले झाली नसती ! – भाजपचे खासदार रवि किशन

४ मुलांचा विचार केल्यावर वाईट वाटते. हा काँग्रेसचाच दोष आहे. त्यांच्याकडे सरकार होते. त्यांच्याकडे कायदा होता. आम्हाला त्या वेळी भान नव्हते, आम्ही लहान होतो.

गुजरातमध्ये पुन्हा भाजपची सत्ता, तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय !

गुजरातमध्ये पुन्हा भाजपची सत्ता, तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय !

गुजरातमध्ये भाजपला १८२ पैकी १५७ जागा मिळाल्या आहेत. इतक्या मोठ्या संख्येने भाजपला पहिल्यांदाच जागा मिळाल्या आहेत.

‘सुरेशने विमान उडवले’ आणि ‘अब्दुलने विमान उडवले’ यांचा पालटत असलेला सांगितला अर्थ !

‘सुरेशने विमान उडवले’ आणि ‘अब्दुलने विमान उडवले’ यांचा पालटत असलेला सांगितला अर्थ !

खान सरांनी जे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, त्याविषयी काँग्रेस कधीच बोलणार नाही; मात्र हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ म्हणण्यात मात्र काँग्रेस सर्वांत पुढे असणार !

(म्हणे) ‘मुसलमानबहुल भागात मुसलमानांनी संघटित होऊन त्यांचे प्रतिनिधित्व करणार्‍याला निवडावे !’

(म्हणे) ‘मुसलमानबहुल भागात मुसलमानांनी संघटित होऊन त्यांचे प्रतिनिधित्व करणार्‍याला निवडावे !’

‘मुसलमानबहुल भागात मुसलमानांचे प्रतिनिधित्व हिंदु करू शकत नाहीत का ?’, असा प्रश्‍न निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी इमामांना विचारतील का ?