Rohit Pawar Baseless Allegations : इतिहासाचे दाखले देतांना चुकलेली वक्तव्ये त्वरित मागे घ्या !
रोहित पवार यांनी बेताल बडबड करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी असे न म्हटल्याचे पुरावे सादर करावेत !
रोहित पवार यांनी बेताल बडबड करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी असे न म्हटल्याचे पुरावे सादर करावेत !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी काल्पनिक कहाण्यांची आवश्यकता नाही. सावरकर यांच्यावरील कपोलकल्पित कहाण्यांवर विश्वास ठेवू नका. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवरायांवर एकूण ४ कवने रचली आहेत.
पू. संभाजीराव भिडेगुरुजी पुढे म्हणाले, ‘‘गड-दुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढील पिढ्यांना दिलेला एक मोठा वारसा आहे; मात्र दुर्दैवाने आजचे लोकप्रतिनिधी, सरकार हे त्यांच्या संरक्षण आणि संवर्धन यांसाठी विशेष लक्ष देतांना दिसत नाही.”
कोल्हापूर शहरातील महात्मा गांधी मैदानावर १३ ते १५ जानेवारी या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील महानाट्य ‘शिवगर्जना’चे विनामूल्य प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.
आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना चातुर्य, संघटन, व्यवस्थापन, मुत्सद्देगिरी, शस्त्रविद्या, गनिमी कावा आणि पराक्रम अशा राजस, तसेच धर्माचरण, ज्ञान, चारित्र्य अशा सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती !
आज आपण एकीकडे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करत आहेत, तर दुसरीकडे अयोध्येत भव्य श्रीराम मंदिरात रामलला विराजमान होत आहेत. संघटन, साधना या दिशेने मार्गक्रमण करून हिंदु राष्ट्राचे साक्षीदार होऊया.
बहलोलखान याच्याशी लढतांना प्राण अर्पण करणारे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि अन्य ६ मावळे यांच्या पराक्रमावर आधारित ‘रावरंभा’ हा चित्रपट राज्यातील सर्व शाळांमध्ये दाखवला जाणार आहे.
छत्रपती शिवरायांच्या गडाच्या संदर्भात अशी स्थिती निर्माण होण्याला उत्तरदायी असलेल्या उत्तरदायी अधिकार्यांवर सरकारने कठोर कारवाई करणे अपेक्षित !
आता सरकारने हे सर्व दागिने तसेच आहेत ना, याची निश्चिती करून भाविकांना त्याची माहिती द्यायला हवी !
खासदार भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘‘देहली येथे छत्रपतींचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, असा समस्त शिवप्रेमींचा आग्रह आहे.