धर्मकार्याचा अखंड ध्यास असलेले चेंबूर (मुंबई) येथील जगप्रसिद्ध प्रवचनकार भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान !

आजपर्यंत मी जी काही धर्म आणि ईश्वर यांच्याविषयी श्रद्धा जोपासली, त्यातील परमोच्च स्थान मिळाले, याचा मला आनंद आहे, तसेच मी भाग्यवान आहे. प्रत्यक्ष ईश्वराच्या अवताराने माझे कौतुक केले, हे माझे सौभाग्य आहे.

ईश्वराप्रती नितांत श्रद्धा असलेले पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) !

‘पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात काही दिवस वास्तव्याला आहेत. त्यांच्या समवेत असतांना एका साधकाला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

भारतीय संस्कृती, तिने घातलेली बंधने आणि व्यक्तीस्वातंत्र्य !

‘दुसर्‍याची वस्तू ही आपली नाही. त्यामुळे ती आपण संमती न घेता उचलून आणणे, ही चोरी आहे. दारू पिणे निषिद्ध आहे. आई-वडिलांचा आदर करावा, मोठ्या माणसांचा मान राखावा, देव आपल्यावर नित्य लक्ष ठेवून असतो…

अविरत धर्मकार्य करणारे चेंबूर (मुंबई) येथील जगप्रसिद्ध प्रवचनकार, धर्मभूषण आणि भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान !

धर्मकार्य करून संतपदी विराजमान झालेले जगप्रसिद्ध प्रवचनकार, धर्मभूषण आणि पू. भारताचार्य प्रा. सु. ग. शेवडे !

जगातील मानवांच्या हिताचा जीवन जगण्याचा मार्ग दर्शवणारी महान भारतीय संस्कृती !

भारतीय संस्कृतीने केवळ तत्त्वज्ञान, काव्य यांसारखी शास्त्रेच दिली असे नव्हे, तर नाट्य, नृत्य, स्थापत्य, शिल्प आदी ६४ कला दिल्या आहेत.

विद्युत्चुंबकीय लहरींविना ऐकू येणारे आकाशातील शब्द !

‘आकाश सार्‍या ब्रह्मांडाला व्यापून आहे. आकाशात असंख्य लहान मोठे शब्द पसरलेले आहेत. देवाने आपले कान चांगलेच बहिरे केले आहेत, हे चांगले केले; अन्यथा त्या आवाजाच्या (शब्दांतील) गोंगाटाने आपले डोके फिरायची वेळ येईल. काही लोकांच्या कानात आवाज ऐकू येतात आणि ते बेचैन होतात. हे कानाची श्रवणशक्ती वाढल्याचे लक्षण आहे. आकाशवाणी केंद्र आकाशातील शब्द निवडून (फिल्टर करून) … Read more

शास्त्रसंमत आणि धर्माला मान्य असणार्‍या कृती करतो, तो माणूस !

आहार, निद्रा, भय आणि मैथुन या गोष्टी पशू आणि मानव यांच्यात समान आहेत. (धर्म ही मानवातील अधिकची विशेष गोष्ट आहे.) धर्मविहीन (धर्माचरण न करणारी) माणसे ही पशूंसारखीच आहेत.

भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांना सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक राम होनप यांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांची त्यांनी दिलेली अभ्यासपूर्ण उत्तरे !

‘२२.५.२०२४ या दिवशी मला भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांची भेट घेण्याची संधी मिळाली. तेव्हा मी त्यांना विचारलेले काही प्रश्न आणि त्यांची त्यांनी दिलेली उत्तरे पुढे दिली आहेत.

युगानुसार दुष्प्रवृत्तींचे वाढते प्रमाण आणि त्यांचा बीमोड करण्याचा श्रीकृष्णाने सांगितलेला उपाय !

राम-कृष्णाने भारतीय जीवनाला अनन्यसाधारण उंचीवर नेऊन ठेवले. त्यांचा आदर्श सर्वांना हितावहच ठरणार आहे. कोणत्याही काळात या अलौकिक पुरुषांची चरित्रे आणि रामायण-महाभारत हे ग्रंथ कुणालाही महान बनवल्याविना रहाणार नाहीत.

स्वकर्तव्य आणि ईश्वरप्रिय सदाचरण हा भक्तीचा पाया असून हरिनामाविना कलियुगात मुक्ती मिळू शकत नाही ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

देवाचे नावही न घेता भक्ती करता येते. नामस्मरण अवश्य करावे, जप अवश्य करावा; पण जप, नामस्मरण आणि पूजा म्हणजे भक्ती नसून ती भक्तीची अंगे आहेत.