भारतीय संस्कृतीतील समाजजीवन !
पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी लेखन केलेली ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी लेखन केलेली ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
जातीपद्धत हा एक अद्भुत शोध असून तो समाजवादाचाच एक आविष्कार आहे. या पद्धतीने हिंदु समाजाला युगायुगांपासून औद्योगिक आणि स्पर्धात्मक जीवनातील दोषांपासून संरक्षिले आहे.
छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनातील काही घटना वास्तवात घडलेल्या नसतांनाही त्या तशा घडल्या आहेत, असे सांगितले जाते आणि त्यांच्या विरोधात दुष्प्रचार करून त्यांना अपकीर्त केले जाते. त्या घटना आणि त्यामागील वास्तव काय आहे, ते येथे देत आहोत,
जातीपद्धतीत व्यवसायाची हमी, विनामूल्य व्यवसायशिक्षण, घरच्या घरी शिक्षण आणि घरच्या घरीच व्यवसाय, पोटासाठी घर सोडून बाहेर जाण्याची आवश्यकता नसणे, कौटुंबिक जीवनातील एकात्मता, बेकारीचा प्रसंग न येणे आणि एकूण स्थिर जीवन या गोष्टींचा लाभ होत असे.
नुकतेच संतपद प्राप्त केलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
‘ब्राह्मण हा चारही वर्णांतील लोकांचा गुरु होय’, अशा त्याच्या आचारधर्मामुळेच सर्व वर्णियांना तो आदरणीय असे. तसा तो नसेल, तर समाज त्याला धिक्कारत असे.
मनुस्मृतीमध्ये ‘स्त्रीशी कसे वागावे ? तिचा आदर-सन्मान कसा करावा ? कायद्याचे राज्य कसे असावे ?’, यांविषयी मार्गदर्शन केले आहे. असे असतांना ती जाळणे अत्यंत चुकीचे आहे.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपात साक्षात् परमेश्वर रहातो. त्यांचा अध्यात्मात मोठा अधिकार आणि मान आहे. असे असूनही ते साधेपणाने रहातात आणि बोलतात.
जगातील सर्व जीवन ईश्वराने व्यापलेले आहे. कर्ता करविता तोच आहे’, या भावाने स्वतःच्या कर्तेपणाचा त्याग करून, मनुष्याने जीवनातील यथाप्राप्त भोग भोगीत जावे.
आबा राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रखरपणे अन् सडेतोड बोलून धर्मजागृती करत असत. त्यामुळे आबांना बराच संघर्ष करावा लागला.