वसुबारसच्या दिवशी हिंदुत्वनिष्ठांनी तिलारी घाटात गोमांसाची अवैध वाहतूक रोखली !
जे हिंदुत्वनिष्ठांच्या निदर्शनास येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास का येत नाही ?
जे हिंदुत्वनिष्ठांच्या निदर्शनास येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास का येत नाही ?
अकलूज येथील होनमाने प्लॉट येथे जनावरांची कत्तल झालेली आहे, अशी बातमी २२ ऑक्टोबर या दिवशी गोरक्षकांना मिळाली. तेथे गेले असता त्यांना ४-५ जण सौदागर कुरेशी यांच्या बंद घराजवळ उघड्यावर जर्सी जनावरे कापत होते.
२० ऑक्टोबर या दिवशी मोले येथील तपासनाक्यावर ४०० किलो गोमांस कह्यात घेतले गेल्याने गोमांसाची होणारी आंतरराज्य तस्करी उघड झाली होती. हे मांस म्हशीऐवजी बैलांचे होते, असा संशय व्यक्त करण्यात आला होता.
‘गुंडू त्यांनी १५ दिवसांमध्ये जाहीर क्षमा न मागितल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयीन कारवाई केली जाईल’, असे सात्यकी सावरकर यांनी स्पष्ट केले आहे.
खोटारडे यांनी सावरकर गोमांस खात होते, असे विधान केले होते आणि आता ते कोलांटी उडी मारून ‘ते मांसहारी होते’, असे सांगून त्याचे गांभीर्य अल्प करण्याचा प्रयत्न करत आहेत.
काश्मीरचे रईस खान आणि रिझवान यांच्यावर आरोप !
पाकिस्तानी राजकीय तज्ञांकडून होत आहे विरोध
‘खोटे बोला; पण रेटून बोला’ या वृत्तीचे काँग्रेसवाले ! मोगलांच्या घोड्यांना जसे जळी, स्थळी, काष्ठी आणि पाषणी मराठ्यांचे सैन्य दिसत होते, तसेच मोगलप्रेमी काँग्रेसवाल्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर दिसतात आणि ते त्यांच्यावर चिखलफेक करण्याचा हास्यास्पद प्रयत्न करतात !
लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या घटना कायमच्या रोखण्यासाठी दोषींना कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच हिंदूंना धर्मशिक्षण द्यायला हवे !