
कर्जत – कर्जत शहरातील मुख्य बाजारपेठेत फेरीवाले आणि दुकानदार यांनी रस्ते अडवल्याने लोकांना चालणे कठीण झाले आहे. याकडे नगर परिषद दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नियमांनुसार पिवळ्या रेषेच्या आत व्यवसाय करणे बंधनकारक आहे; पण अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत आहे. काही दुकानदारांनी त्यांचे सामान दुकानाबाहेर रस्त्यावर मांडले. यामुळे रस्ता आणखी अरुंद झाला आहे.
या प्रकरणी मुख्याधिकारी तानाजी चव्हाण म्हणाले, ‘‘नागरिकांना रस्त्यावरून सुरक्षितपणे चालता यावे, यासाठी नगर परिषद योग्य ती कारवाई करील. रस्ते अतिक्रमणमुक्त केले जातील.’’
मोकाट कुत्र्यांना आवरा !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
वडापावसाठी वर्तमानपत्राचा वापर करणार्या विक्रेत्यांवर कारवाई !
वरळी डोम येथील पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमात तरुणाचा मृत्यू !