चुनाभट्टी (मुंबई) येथे ७० ते ८० धर्मांधांकडून प्राणीकल्याण अधिकारी आणि गोरक्षक यांच्यावर प्राणघातक आक्रमण !
गोरक्षकांना पुरेसे पोलीसबळ न देता त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलणारे पोलीस कसायांना सामील आहेत का ? याचीही चौकशी व्हायला हवी !
गोरक्षकांना पुरेसे पोलीसबळ न देता त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलणारे पोलीस कसायांना सामील आहेत का ? याचीही चौकशी व्हायला हवी !
उद्दाम धर्मांधांचा श्री नारदमुनी मंदिरातील लॅण्ड जिहाद ! गडकिल्ल्यांवर अवैधपणे थडगी उभारणाऱ्या धर्मांधांची मजल मंदिरापर्यंत जाणे, हे धर्मांधांचे लांगूलचालन केल्याचा परिणाम !
गडांचे इस्लामीकरण झाले, तर हिंदूंची भावी पिढी निधर्मी होईल. छत्रपतींचे शौर्य हिंदूंना कळावे, यासाठी गडांचे होणारे इस्लामीकरण रोखण्याचे दायित्व हे हिंदूंचेच आहे आणि त्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन हाच उपाय आहे !
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत
कर्नाटकमध्ये भाजपचे राज्य असतांना तेथील हिंदूंवर जिहादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे आक्रमण करणे हिंदूंना अपेक्षित नाही !
आंध्रप्रदेशमध्ये वाय.एस्.आर्. पक्षाचे राज्य आहे कि धर्मांधांचे ? पोलीस ठाण्यामध्येच जर लोकांवर धर्मांध आक्रमण करत असतील, तर सर्वसामान्य लोकांचे रक्षण कोण करणार ? असे पोलीसदल काय कामाचे ?
बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या आक्रमणांची भयावहता आणि व्याप्ती पहाता आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग, तसेच भारतातील हिंदूंना ‘हिंसक’ आणि ‘असहिष्णू’ ठरवून त्यांना हिणवणारी पाश्चिमात्य प्रसारमाध्यमे आता मूग गिळून गप्प आहेत, हे लक्षात घ्या !
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने धर्मांधांना अधिक जोर येऊन ते हिंदूंवर आक्रमण करतात, यात आश्चर्य ते काय ?
‘हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. हिंदूंनी जागृत राहून या वैचारिक आतंकवादाला तेजस्वी विचारांनी प्रत्युत्तर दिले पाहिजे.’
२ कार्यकर्ते गंभीररित्या घायाळ
भारतमातेचे चित्र फाडले !
१० जणांना अटक