देहली येथे धर्मांधांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत एक हिंदु तरुणाचा मृत्यू
हिंदूंकडून कथित रूपाने कुणा धर्मांधाला मारहाण झालीच आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्यास आकाशपाताळ एक करून ‘भारतातील मुसलमान असुरिक्षत आहेत’, अशी बांग ठोकणारे आता गप्प का ? कि त्यांच्या लेखी हिंदूंच्या प्राणाला मूल्य नाही ?