केंद्र सरकार राहुल भट यांच्या हत्येसारख्या घटना सहजतेने का घेत आहे ? – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी
सरकारने राहुल भट यांच्या हत्येसारख्या घटनांना सहजतेने घेऊ नये. जर सरकार घाबरट असेल आणि अशा घटनांना काहीही प्रत्युत्तर देत नसेल, तर हिंदुत्वाविषयी बोलण्याचा लाभ काय ?