
नवी देहली – काश्मिरी हिंदु असलेले राहुल भट यांची जिहादी आतंकवाद्यांनी हत्या केल्यानंतर त्यास मोठा विरोध होत असतांना भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनीही ट्वीट करत केंद्र सरकारला प्रश्न विचारले आहेत.
The murder of Rahul Bhat by Muslim extremists cannot be taken casually as Modi Govt is doing. What is the use of talking of Hindutva when the Govt is a sissy and cannot retaliate. Why did Modi go only to Jammu? He must now immediately go to Srinagar.
— Subramanian Swamy (@Swamy39) May 13, 2022
ते म्हणाले, सरकारने राहुल भट यांच्या हत्येसारख्या घटनांना सहजतेने घेऊ नये. केंद्र सरकार सध्या तसेच करत आहे. जर सरकार घाबरट असेल आणि अशा घटनांना काहीही प्रत्युत्तर देत नसेल, तर हिंदुत्वाविषयी बोलण्याचा लाभ काय ? पंतप्रधान केवळ जम्मूतच का जातात ? त्यांनी त्वरित श्रीनगरमध्येही जायला हवे.
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
२० संशयितांच्या शोधासाठी ५ पथके तैनात
गुटखा तस्करांवर थेट ‘मकोका’: मुख्य सूत्रधारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाचे उदात्तीकरण करून धर्मांधाचा धिंगाणा, अश्लील भाषेत शिवीगाळ !