चीनच्या सैन्याच्या सीमाभागांतील हालचाली वाढल्या, तरी चीनला प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज ! – भारतीय सैन्य
चीन सर्व सिद्धता करून भारतावर आक्रमण करायची वाट पहाण्याऐवजी भारताने स्वतः आक्रमण करून त्याला योग्य धडा शिकवला पाहिजे ! भारताने आता बचावात्मक रहाण्याची गांधीगिरी सोडली पाहिजे !