नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध

प्रस्तूत लेखात ‘नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध’ यांविषयीचे अध्यात्मशास्रीय विवेचन पाहू. यांत प्रामुख्याने विधी करण्याची पद्धत आणि या विधींमुळे आलेल्या अनुभूती इत्यादींचा समावेश आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधकाचे स्वतःच्या साधनेविषयी झालेले चिंतन !

‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. मी त्यांना आत्मनिवेदन करत असतांना त्यांनी तिथे उपस्थित साधकांना ५ – ६ वेळा श्वास घेण्यास सांगितले. त्यांनी साधकांना विचारले, ‘‘काही सुगंध येतो का ?’’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रमातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन ! हे प्रदर्शन पाहिल्यावर ‘एखाद्या वस्तूवर अनिष्ट शक्तीचा परिणाम कसा होऊ शकतो ?’, हे मला समजले. प्रदर्शनात ठेवलेले साहित्य पाहून मी प्रभावित झाले.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

रामनाथी आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अनुपमा जोशी (वय ६९ वर्षे) यांना येत असलेल्या अनुभूती

मला कधी कधी गोड पदार्थांचा सुगंध येतो. कधी हळद आणि कुंकू यांचा घमघमाट येतो. कधी पिवळा सोनचाफा, झेंडू, शेवंती, गुलाब असे विविध फुलांचे सुगंध येतात. एकदा मला प्रसाधनगृहात गुलाबाच्या फुलांचा सुगंध आला.  

घरी करत असलेल्या नामजपापेक्षा आश्रमात असतांना करत असलेला नामजप अधिक गुणात्मक होत असल्याविषयी आलेली अनुभूती

मी घरी असतांना केलेल्या नामजपाची गुणवत्ता आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असतांना २३ दिवसांमध्ये केलेल्या नामजपाची गुणवत्ता यांतील भेद पुढे दिला आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने पूर्वजांना मुक्ती मिळाल्याविषयी श्री. मधुसूदन कुलकर्णी यांना आलेली अनुभूती

पितृपक्षाच्या निमित्ताने…

दत्ताच्या नामजपाने आलेल्या काही अनुभूती

‘मला स्वप्नात अगदी रोज साप दिसायचे, भीती वाटायची, कधी कधी दचकून जाग यायची. सनातन संस्थेच्या साधिका कु. माधवी आचार्य यांनी मला ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करायला सांगितला.

शांत, तत्त्वनिष्ठ आणि धर्मप्रेमींना आधार देणारे हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ (वय ५६ वर्षे) !

सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा भाद्रपद पौर्णिमा (१०.९.२०२२) या दिवशी ५६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने वाराणसी आश्रमातील कार्यकर्तींना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्या सन्मान सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती

‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी मला त्यांच्या आचरणातून पुष्कळ गोष्टी शिकवल्या. मी अनेक वर्षांत रेल्वेने प्रवास केला नव्हता. . उत्तर भारतात कुठेही जायचे असेल, तरी अनेक घंटे रेल्वेने प्रवास करावा लागतो.