रामायणावरून केलेले आक्षेपार्ह विधान काँग्रेसचे केरळ प्रदेशाध्यक्ष के. सुधाकरन् यांनी मागे घेतले !
वारंवार हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या काँग्रेसवाल्यांना आता हिंदूंनीच मतपेटीद्वारे धडा शिकवावा !
वारंवार हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या काँग्रेसवाल्यांना आता हिंदूंनीच मतपेटीद्वारे धडा शिकवावा !
चर्चच्या हिंदुविरोधी कारवाया पहाता भारतातील प्रत्येक चर्चचे सर्वेक्षण करून अशा कारवाया करणार्या चर्चना टाळे ठोकणे आवश्यक !
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, अनेक लोक अद्वैत दर्शनाचे पालन करतात. अशा वेळी जर आम्ही स्मार्त ब्राह्मणांना अल्पसंख्यांक दर्जा दिला, तर आपला देश अल्पसंख्यांकांचा देश होईल.
प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘ब्राह्मणांनी पापक्षालन करायला हवे’, असे कुठलेही वाक्य म्हटलेले नव्हते.न बोललेले त्यांच्या तोंडी हेतूपुरस्सर घालण्यात आले आणि बातमी प्रसिद्ध करण्यात आली.
हिंदु जनजागृति समितीने ‘हलाल मुक्त दीपावली’ या नावाने अभियान चालू केले आहे.
देहलीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण करून त्यांना ठार मारण्याच्या घटनांत वाढ होत आहे, याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहेत, असेच हिंदूंना वाटते !
हिंदूंना हिंदूंच्या दुकानातून साहित्य खरेदी करण्याचे आवाहन करणे या देशात गुन्हा झाला आहे, हे हिंदू कधी लक्षात घेणार ? ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
हिंदूंच्या विरोधात अश्लाघ्य विधाने केल्याचे प्रकरण
“यांना” धार्मिक सणांच्या वेळी इतरांची हत्या करण्यास शिकवले जाते का ? गोव्यातही इतर राज्यांप्रमाणे हिंदूची गळा चिरून हत्या झाल्यावर पोलीस जागे होणार आहेत का ?
विवाहित मुसलमान तरुण स्वतःचा धर्म लपवून हिंदूं तरुणींना ‘लव्ह जिहाद’द्वारे फसवणूक करतात, याविषयी शौकत अली गप्प का आहेत ?