आषाढी वारी पायी व्हावी यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने भजन आंदोलन !

वारकरी भाविकांनी वर्षातील सर्व वारी, रामनवमी, तुकारामबीज, हनुमान जयंती, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सर्व उत्सव शासनाच्या सूचना स्वीकारून साजरे केले. कोरोना संसर्गामुळे कोणीही शासनाच्या विरोधात भूमिका न घेता आतापर्यंत सहकार्यच केले आहे.