भारत श्रीलंकेला देणारा समुद्रावर लक्ष ठेवणारे ‘डोर्नियर’ विमान

एकीकडे श्रीलंकेने पाकची युद्धनौका आणि चीनची गुप्तहेर नौका यांना त्याच्या बंदरावर येण्यास अनुमती दिली असतांना दुसरीकडे भारताने श्रीलंकेला अशा प्रकारचे सैनिकी साहाय्य करणे किती योग्य आहे ?, असा प्रश्‍न उपस्थित होतो !

भारत रशियाकडून ‘बाँबर’ विमाने खरेदी करणार !

रशियाकडून युद्धसाहित्य खरेदी करतांना भारताने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच युद्धसाहित्य निर्मितीच्या क्षेत्रात वेगाने ‘आत्मनिर्भर’ होणेही आवश्यक आहे !

भारतीय सागरी सीमेमध्ये घुसखोरी करणार्‍या पाकिस्तानी युद्धनौकेला भारताने पिटाळून लावले !

आकाश, भूमी आणि पाणी या मार्गांनी भारतात सातत्याने घुसखोरी करणार्‍या पाकमध्ये आता भारताने एकदाच घुसून त्याला कायमचा धडा शिकवावा !

चीनने लडाख सीमेपासून त्यांची लढाऊ विमाने दूर ठेवावीत ! – भारताची चीनला चेतावणी

चीन अशा चेतावण्या गांभीर्याने घेण्याची शक्यता अल्प असल्याने भारतानेही स्वतःची लढाऊ विमाने चीनच्या सीमेजवळ उडवावीत आणि ‘जशास तसे’ प्रत्युत्तर द्यावे !

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळून चिनी लढाऊ विमानांचे उड्डाण !

चिनी ड्रॅगनच्या अशा कुरापतींना ठोस प्रत्युत्तर देण्यासमवेतच ‘तो कुरापती काढणारच नाही’, अशी कणखर भूमिका भारताने घ्यावी, ही अपेक्षा !

जून मासात चीनचे लढाऊ विमान भारताच्या सीमेजवळ आल्याचे उघड

सरकारने चिनी कुरापतींना जशास तसे उत्तर दिले पाहिजे !

वाराणसी विमानतळावर ‘संस्कृत’मध्येही होते उद्घोषणा !

‘आमच्या आदरणीय प्रवाशांना विमानतळात येताच वाटेल की, ते संस्कृत भाषेचे पीठ असलेल्या शहरात पोचले आहेत.’ हिंदी-इंग्रजीसोबत संस्कृतमध्येही उद्घोेषणा दिला जाणारा वाराणसी विमानतळ हा कदाचित् देशातील पहिला विमानतळ बनला आहे !

कोरोना काळानंतर मनुष्यबळ अभावी ब्रिटनमध्ये विमानांची ९० उड्डाणे रहित !

कोरोना काळानंतर हवाई वाहतूक पूर्ववत् झाली असली, तरी मनुष्यबळाचे संकट युरोपपासून ते अमेरिकेपर्यंतच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करण्यास भाग पाडत आहे.

‘स्पाईसजेट’चे ‘इमरजंन्सी लँडिंग’ !

‘स्पाईसजेट’च्या विमानाने उड्डाण केल्यावर इंजिनमध्ये आग लागल्याचे लक्षात येताच वैमानिकाने विमान तातडीने खाली उतरवले.

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्या ! – काँग्रेस

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (निर्माणाधीन) प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. या संदर्भातील एक ठराव काँग्रेसच्या ‘ओबीसी मंथन शिबिरा’त संमत करण्यात आला आहे.