६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा मिरज येथील कु. अवधूत जगताप (वय ८ वर्षे) याचा आध्यात्मिक त्रास न्यून होऊन त्याच्यात झालेले आमूलाग्र पालट

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या आशीर्वादामुळे आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेले उपाय केल्यानंतर कु. अवधूतचा आध्यात्मिक त्रास न्यून होऊन त्याच्यात कसे पालट झाले ? याविषयी पाहूया.

सौ. रुक्ष्मणी किरीट कापडिया (वय ७५ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

८.१०.२०२१ या दिवशी तिला स्वप्नात दिसले, ‘श्रीकृष्णाने तिला प्रसाद आणि तुपाचा मोठा दिवा दिला.’

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अरुणा तावडे यांच्याविषयी त्यांच्या आई-वडिलांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अरुणा अजित तावडे यांच्याविषयी त्यांच्या आई-वडिलांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

विविध भावप्रयोग करून भावस्थितीत रहाणार्‍या आणि गुरुकार्याची तळमळ असलेल्या सौ. पिंकी माहेश्वरी (वय ४२ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सौ. पिंकी माहेश्वरी मागील १० वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना आणि सेवा करत आहेत. त्यांच्यासमवेत सेवा करतांना जळगाव आणि ब्रह्मपूर येथील सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

नाशिक येथील श्री. नीलेश नागरे (वय ४० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. नीलेश नागरे (वय ४१ वर्षे, ६१ टक्के आध्यात्मिक पातळी) यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधकांनी त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्येही या वेळी सांगितली.

कठीण प्रसंगाला स्थिर राहून सामोरे जाणार्‍या आंजर्ले (जिल्हा रत्नागिरी) येथील श्रीमती शुभांगी गुहागरकर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

आंजर्ले येथील श्रीमती शुभांगी सुरेश गुहागरकरआजींची गुरुदेवांच्या कृपेने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाली आहे, अशी आनंदवार्ता सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी ७ ऑक्टोबर २०२१ या दिवशी एका अनौपचारिक कार्यक्रमात भ्रमणभाषद्वारे दिली. या आनंदवार्तेमुळे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आणि भ्रमणभाषद्वारे जोडलेल्या साधकांची भावजागृती होऊन त्यांची परात्पर गुरुदेवांच्या चरणी अन् श्री दुर्गादेवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

श्री. विष्णुपंत जाधव यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्याच्या सत्कार सोहळ्यात साधकांनी व्यक्त केलेले मनोगत !

श्री. विष्णुपंत जाधव यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित करण्यात आले. त्या वेळी साधकांनी व्यक्त केलेले मनोगत येथे दिले आहे.

पुणे येथील मोहन चतुर्भुज यांचे आकस्मिक निधन झाल्यावर ‘गुरुदेव त्यांच्या समवेत आहेत’, असा भाव असणारे चतुर्भुज कुटुंबीय !

३०.४.२०२१ या दिवशी मोहन चतुर्भुज यांचे निधन झाले. ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. मनीषा पाठक यांना चतुर्भुज कुटुंबियांविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

विकलांग असूनही आंतरिक साधनेतून आनंद अनुभवणारी बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. विशाखा राजेंद्र आगावणे (वय २३ वर्षे) !

कु. विशाखा राजेंद्र आगावणे विकलांग असूनही आनंदावस्थेत आणि सतत देवाच्या अनुसंधानात असते. भाद्रपद कृष्ण पक्ष सप्तमी (२८.९.२०२१) या दिवशी तिचा २३ वा वाढदिवस आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये ती रामनाथी आश्रमात आल्यावर तिच्या बहिणीला तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे, रामनाथी आश्रमात येऊन गेल्यानंतर तिच्यात जाणवलेले पालट आणि ‘हरे कृष्ण’ संप्रदायानुसार साधना करणारे विशाखाचे मामा श्री. संतोष परहार यांना तिच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे २३ वर्षांपासून साधनेच्या पथावर सेवारत असणारे इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सदाशिव जाधव (वय ८६ वर्षे) आणि सौ. रजनी जाधव (वय ७८ वर्षे) !

‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे माझा सनातन संस्थेशी संबंध वयाच्या ६२ व्या वर्षी, म्हणजे १९९७ पासून आला. तत्पूर्वी मी अन्य एका आध्यात्मिक संस्थेच्या संपर्कात होतो; पण त्यांच्या प्रवचनातून मला ‘साधना म्हणून काय करायचे ?’, हे कळत नव्हते.