मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल, तसेच वृद्ध कलावंतांचे मानधन वाढवण्यात येईल. ज्येष्ठ कलावंतांच्या घराविषयीही शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

‘रामराज्य’ हे आमचे स्वप्न; मंदिर ही आमची अस्मिता ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आपले स्वप्न ‘रामराज्या’चे आहे आणि मंदिर ही आमची अस्मिता आहे. श्रीराम मंदिराच्या उभारणीमुळे देशात यापुढे रामराज्याची संकल्पना पहायला मिळेल. समाजातील सोशित, पीडित, वंचित आहे, त्याला ज्या राज्यामध्ये महत्त्व मिळते, त्याचा आवाज ऐकला जातो, त्याला ‘रामराज्य’ असे म्हटले जाते.

श्री रामलला प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने अक्षता कलशाचे धामोडमध्ये स्वागत !

अयोध्या येथे होणार्‍या श्री रामलला प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने धामोड येथे (तालुका राधानगरी) अक्षता कलशाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी महिलांनी कलशाचे औक्षण केले. दुपारनंतर कलश दर्शनासाठी ग्रामपंचायतीत ठेवण्यात आला होता.

‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रा’चे निमंत्रण मिळाल्याविषयी ह.भ.प. बाबासाहेब पांडुरंग पाटील (बिसले महाराज) यांचे अभिनंदन ! 

ह.भ.प. बाबासाहेब पांडुरंग पाटील (बिसले महाराज) यांना ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रा’च्या वतीने श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण आले आहे. या संदर्भात सांगली येथील अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी त्यांची कर्नाटक येथील मांजरी (तालुका चिकोडी) येथे जाऊन भेट घेतली.

सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित ‘रावरंभा’ चित्रपट मराठी शाळांमध्ये दाखवला जाणार ! मुलांमध्ये वीरश्री निर्माण करणारे चित्रपट शाळेत दाखवण्यासमवेत अन्य उपक्रमही राबवावेत !

बहलोलखान याच्याशी लढतांना प्राण अर्पण करणारे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि अन्य ६ मावळे यांच्या पराक्रमावर आधारित ‘रावरंभा’ हा चित्रपट राज्यातील सर्व शाळांमध्ये दाखवला जाणार आहे.

महाराष्ट्रात मराठी माणसाच्या भूमी काढून घेतल्या जात आहेत ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

रायगडमध्ये विमानतळ येत आहे. यानंतर इथे बाहेरच्या राज्यातील लोकांना जागा विकल्या जातील. भूमी काढून घेणे ही महाराष्ट्राविरोधातील सहकार चळवळ आहे. आम्ही मात्र जातीजातीमध्ये भांडत आहोत.

ढोंगी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘डॉक्टर, अधिवक्ता यांनी सांगितलेले बुद्धीप्रामाण्यवादी लगेच ऐकतात. त्यांना ‘का ? कसे ?’ विचारत नाहीत; मात्र संतांनी काही सांगितले, तर बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या मनात ‘का ? कसे ?’, असे प्रश्‍न निर्माण होतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

रामटेक येथील ‘कवी कुलगुरु कालिदास विद्यापिठा’चे कुलगुरु प्रा. हरेराम त्रिपाठी यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी घेतली सदिच्छा भेट !

येथील ‘कवी कुलगुरु कालिदास विद्यापिठा’चे कुलगुरु प्रा. हरेराम त्रिपाठी यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी भेट घेतली.

संपादकीय : नाटकांतून सामाजिक बांधीलकी जपा !

चित्रपट आणि नाटके यांतून युवा वर्ग अनैतिकतेकडे वळणे, ही राष्ट्राची हानी होय !