पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची कारागृहातून सुटका करण्याची मागणी !

या आंदोलनात श्री योग वेदांत सेवा समितीचे मुंबईतील विविध भागांतील एकूण ३५० हून अधिक साधक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक या वेळी उपस्थित होते. उ.बा.ठा. गटाचे नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे हेही या वेळी उपस्थित होते.

ज्योतिबा देवस्थान प्राधिकरण स्थापन करण्यात येणार ! – अजित पवार

राज्याची आर्थिक स्थिती चांगली असून राज्याला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत गाठण्यात येणार आहे. 

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या प्रश्नावर त्वरित बैठक घ्यावी !- डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

२८ फेब्रुवारी या दिवशी विधान परिषदेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या प्रश्नावर त्वरित बैठक घेण्याचे निर्देश दिले.

पुणे शहरातील मिळकतदारांकडे ५ सहस्र १८२ कोटी रुपयांची थकबाकी !

‘कर भरणे हे कर्तव्य आहे’, हे आजपर्यंतच्या सरकारने किंवा प्रशासनाने नागरिकांना शिकवलेच नाही, त्याचा हा परिणाम !

सागरी मार्ग (कोस्टल रोड) येत्या ८ दिवसांत चालू करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

सागरी मार्गाचा (कोस्टल रोड) बिंदूमाधव चौक ते मरीन ड्राइव्हपर्यंतचा भाग येत्या ८ दिवसांत चालू करणार, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २९ फेब्रुवारी या दिवशी विधान परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पातून राज्याच्या तिजोरीची लूट ! – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

सरकारने सादर केलेला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प हा राज्याच्या तिजोरीची लूट करणारा असून राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला असतांना अनेक योजना केवळ कागदावरच असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचाकडून सरकारवर करण्यात आला.

विधीमंडळाच्या पायर्‍यांवर विरोधकांकडून सरकारचा निषेध !

१ मार्च रोजी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प हा भ्रमनिरास करणारा, राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा अर्थसंकल्प असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांकडून पत्रकारांच्या प्रलंबित मागण्या मान्य !

ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येणार्‍या निवृत्ती वेतनाच्या मानधनासंबंधीच्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्या आहेत.

महावितरणचे प्रधान यंत्रचालक संतोष कुलकर्णी सेवानिवृत्त

मागील वर्षी प्रशासनाने वीज कंपनीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून त्यांना उत्कृष्ट यंत्रचालक हा मानाचा पुरस्कार देण्यात आला होता.

मातृभाषेतून आकलन चांगले होते ! – डॉ. सुधीर एम्. देशपांडे

कुसुमाग्रज यांनी त्यांच्या साहित्यातून क्रांतीची प्रेरणा सर्वांच्यात निर्माण केली. त्यांनी मराठी भाषेची थोरवी आपल्या कवितेतून वर्णन केली आहे.