मुंबई, १ मार्च (वार्ता.) – राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवा पिढी, मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला. राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा अर्थसंकल्प असल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या १ मार्च या दिवशी कामकाज चालू होण्यापूर्वीच विधीमंडळ परिसरात विरोधक आक्रमक झाले. ‘अर्थसंकल्पात घोषणांचा सुकाळ शेतकर्यांसाठी निधीचा दुष्काळ, अर्थसंकल्पात गोलमाल कंत्राटदार मालामाल’ अशा घोषणा देऊन सरकारच्या विरोधात विधानभवनाच्या पायर्यांवर विरोधी सदस्यांनी निदर्शने केली.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > विधीमंडळाच्या पायर्यांवर विरोधकांकडून सरकारचा निषेध !
विधीमंडळाच्या पायर्यांवर विरोधकांकडून सरकारचा निषेध !
नूतन लेख
- सेवा निवृत्तीच्या दिवशीच कर्मचार्यांना त्यांचे सर्व देय लाभ मिळणार ! – कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई
- PEN NO For Goa Students : गोव्यात पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘परमनंट एज्युकेशन नंबर’ ! – शिक्षण खात्याचा निर्णय
- उद्धव ठाकरे यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !
- Loksabha Elections 2024 : गोव्यात ८८ आदर्श, ८० पर्यावरणपूरक आणि ४० ‘पिंक’ मतदान केंद्रे
- Boycott Loksabha Elections 2024 : ग्रामस्थांनी निवडणुकीच्या प्रचारावर बंदी घातल्यानंतर शिरवल (सिंधुदुर्ग) गावातील रस्त्याच्या कामाला प्रारंभ !
- Mumbai HC Slams Goa Govt : सरकारच्या अनास्थेमुळे सरकारी भूमीवर अतिक्रमण करणे सहजतेने शक्य ! – उच्च न्यायालयाचे सरकारवर ताशेरे