सुखाची संकल्पना हीसुद्धा परकीय विचारांच्या प्रभावाखालीच !

‘वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले; मात्र आपण खरेच स्वतःच्या तंत्राने मार्गक्रमण करतो आहोत का ? हा मोठा प्रश्न आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या अनेक पिढ्यांना आपण पाश्चात्त्यांच्या ओंजळीतून पाणी प्यायला शिकवले.

विविध देशांच्या संदर्भात चीनची विदारक परिस्थिती !

चीनमधील सर्वांत मोठे ‘चायना एव्हरग्रँड ग्रुप’ आस्थापन बंद झाल्यावर विदेशी गुंतवणूकदारांना पैसे मिळणार नाहीत. ज्यांनी या आस्थापनाचे ‘बाँड’ घेतले आहेत, त्यांना चीनच्या या आस्थापनाच्या व्यावसायिकाला न्यायालयात उभे केल्यानंतरच मानसिक समाधान मिळेल.

सात्त्विक आहाराचे महत्त्व !

आपण जेवण कुठे घेतो ? कसे घेतो ? कशा प्रकारचे घेतो ? याला फार महत्त्व आहे. आपल्या वृत्तीवर त्याचा परिणाम होत असतो. अंतरंगाची शुद्धता ही अन्नाच्या विवेकावर वा शुद्धतेवर अवलंबून असते.

श्री सरस्वतीदेवीचा अपूर्व कोष !

ज्ञान हे इतरांना दिल्याने वाढते आणि ज्ञान घेण्याची इच्छा असणार्‍यांना ते न दिल्याने ज्ञानाचा लय होतो. ज्ञानाचा अपव्यय होऊ देऊ नका. ज्ञान देऊन अज्ञानांना ज्ञानी बनवा.

सत्संगाने तुम्ही हवे तितके महान बनू शकता !

जीवात्म्यात बीजरूपाने ईश्वराच्या सर्व शक्ती दडलेल्या आहेत, जर त्याला सहयोग ब्रह्मवेत्ता महापुरुषांचा सत्संग- सान्निध्य वगैरे मिळाला, तर तो हवे तितके उन्नत होऊ शकतो, हवे तितके महान बनू शकतो.’

‘संत म्हणजे गुरुमाऊलीच आहेत’ याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती

गुरुदेवच संतांच्या माध्यमातूनच आपल्या साधनेला साहाय्य करत आहेत. साधकांना संतांकडूनच साधनेसाठी चैतन्य आणि शक्ती प्राप्त होऊन खर्‍या अर्थाने साधनेसाठी पुढील मार्गदर्शन मिळते.

मंगळुरू (कर्नाटक) येथील डॉ. प्रणव मल्ल्या यांना सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद (अण्णा) गौडा यांच्या समवेत असतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पू. रमानंदअण्णा यांच्याशी भ्रमणभाषवर माझे कधीतरी बोलणे होते. त्या वेळी माझ्यावरील आवरण दूर होत असल्याचे मला अनुभवता येते आणि माझे नकारात्मक विचार त्वरित न्यून होतात.

भाऊबिजेच्या दिवशी सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी (वय ९० वर्षे) सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची मानसपूजा करत असतांना त्यांनी सायुज्य मुक्तीचा आशीर्वाद देणे

मला जिकडे बघावे तिकडे, म्हणजे सगळीकडेच ‘ॐ’ दिसले.तेव्हा प.पू. गुरुदेवांनी सांगितले, ‘आता लक्षात आले ना की, तुमच्या घरात त्रिदेवांचे अस्तित्व आहे.’

सात्त्विकतेची ओढ असलेला ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला यवतमाळ येथील कु. शौर्य प्रशांत सोळंके (वय ८ वर्षे) !

त्याने घाटंजी येथील सभेच्या वेळी आमच्या समवेत पूर्ण वेळ नामजप केला. त्याचे गुण आणि तळमळ पाहून ‘मी किती न्यून पडते’, याची जाणीव होऊन मला खंत वाटली.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील सूक्ष्म युद्धाचे महत्त्व लक्षात आणून देणारे महान अवतारी परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत. १ मार्च या दिवशी या लेखमालेतील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.