सनातनचे संत पू. रमानंद गौडा यांच्याकडून साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे
‘गुरुदेवांप्रति माझ्या मनात उत्कट भाव निर्माण झाला, तरच माझी समष्टी आणि व्यष्टी साधना सहज होऊ शकते’, हे माझ्या लक्षात आले.
‘गुरुदेवांप्रति माझ्या मनात उत्कट भाव निर्माण झाला, तरच माझी समष्टी आणि व्यष्टी साधना सहज होऊ शकते’, हे माझ्या लक्षात आले.
पूर्वी मला पुष्कळ राग येत असे. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे मला शांत रहाणे जमू लागले आहे.
पू. रमानंदअण्णा यांच्याशी भ्रमणभाषवर माझे कधीतरी बोलणे होते. त्या वेळी माझ्यावरील आवरण दूर होत असल्याचे मला अनुभवता येते आणि माझे नकारात्मक विचार त्वरित न्यून होतात.
उपाय सत्संगामध्ये पू. रमानंदअण्णा यांच्यात असलेला अत्यंत शरणागतभाव त्यांच्या वाणीतून व्यक्त होऊन आम्हा सर्वांमध्ये तोच भाव प्रकट होतो ….
‘पू. रमानंद गौडा (पू. अण्णा) धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांना साधनेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ठिकठिकाणी जातात. त्या वेळी ते त्यांच्या समवेत काही साधकांना घेऊन जातात.
सनातन संस्थेचा मूळ उद्देश ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती होणे’, हा आहे; म्हणून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने या वर्षी साधकांना ‘साधना वृद्धी आणि साधक निर्मिती’, हे ध्येय दिले असणे.
कलियुगात मागील ३ पिढ्यांनी धर्माचरण, धर्म-संस्कृतीचे पालन केले नाही. त्यामुळे आज हिंदु धर्म आणि हिंदूंवर विविध आक्रमणे होत आहेत. त्यांना कुणीही वाली उरलेला नाही.
कर्नाटकातील क्षेत्रे पहाण्यास जाण्यापूर्वी मंगळुरू येथे जाणे, तेथे पू. रमानंद गौडा यांची भेट होऊन त्यांनी आपुलकीने विचारपूस केल्याने भावजागृती होणे
रुदेवांना ‘त्यांच्या कोणत्या रूपाची पूजा करू ?’, असे विचारल्यावर त्यांनी त्यांच्या निर्गुण तत्त्वाची, म्हणजे गुरुपादुकांची पूजा करण्यास सांगणे अणि त्यानंतर हृदयमंदिरात गुरुपादुकांची स्थापना होत असल्याचे जाणवणे…
प्रारब्धानुसार प्रत्येकाला सुख-दु:ख भोगावे लागते. धर्मकार्य करत असतांना कधी कधी पोलिसांचा दबाव असतो. काही वेळा समाजाचाही विरोध होतो. आपली साधना असल्यास अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर रहाता येते. तसेच आपले कार्य अखंड चालू ठेवता येते.