पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना संपूर्ण महाराष्ट्रात विशेष पोलीस सुरक्षा मिळावी ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

सांगलीचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तसेच हिंदु धर्माची जागृती-प्रचार या निमित्ताने दौरे करतात.

फोंडा, गोवा येथील श्री. प्रभाकर गणपतराव बिच्चू (वय ८० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांची त्यांच्या पत्नी सौ. वनिता बिच्चू यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

श्री. बिच्चू यांना दुपारी १.३० वाजता जेवायची सवय होती; पण मी सेवेच्या वेळेसंदर्भात सांगितल्यावर त्यांनी लगेच त्यासंदर्भातील पालट स्वीकारला आणि स्वतःची जेवणाची वेळ १२.३० वाजता ठरवली.

सनातन संस्थेच्या सत्संगामुळे हिंदु धर्माची महानता लक्षात येणे

‘सनातन संस्थेच्या सत्संगात उपस्थित रहाण्याचे भाग्य मला लाभले. मी सत्संगात आले नसते, तर मला हिंदु धर्माची महानता आणि व्यापकता कधीच समजली नसती.

घणसोलीतील ८ वर्षांपूर्वीचे अनधिकृत मदरशाचे बांधकाम हटवले !

घणसोलीतील (तळवली) सिडकोच्या वाणिज्य भूखंडावरील मदरशाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार स्थानिक रहिवासी तेजस पाटील यांनी केली होती. त्यानुसार सिडको आणि महापालिका यांच्या अधिकार्‍यांनी संबंधित अतिक्रमणधारकांना कारवाईची नोटीस बजावली होती.

कर्करोगाने पीडित असलेल्या साधिकेकडूनही समष्टीला शिकवण्याची आणि साधनेविषयी दृष्टीकोन देण्याची परात्पर गुरु डॉ. आठवले यांची तळमळ !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत.

साधक व्यष्टी आणि समष्टी साधना करतांना ईश्वर त्यांना करत असलेले साहाय्य !

‘एकदा आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही प्रकाराने साधना झाली, तर ती योग्य साधना होते.

साधकांनो, ‘द्वेष करणे’ या स्वभावदोषामुळे होणारे दुष्परिणाम जाणा आणि तो दूर करण्यासाठी प्रयत्न करून साधनेतील आनंद मिळवा !

द्वेषाचा विचार मनातून दूर केल्यामुळे इतर स्वभावदोषांच्या विचारांनाही मनात प्रवेश करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे मन निर्मळ रहाते. ‘निर्मळ मनातच भगवंताचा वास असतो’, हा विचार वाढतो

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : राहुल गांधींना बाँबने उडवण्याची धमकी देणारा नाशिक येथून कह्यात !; चाळीसगाव येथे मोकाट कुत्र्याचा २५ जणांना चावा !…

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात त्यांच्या यात्रेची सिद्धता करण्यात येत आहे.